Maharashtra (Marathi News) पाणीटंचाई सुरूवात होत असताना पर्यावरणाबद्दल जागरूक असलेल्या ठाणे, कल्याण-डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर या शहरांसह जिल्ह्यातील इतर ठिकाणी यंदाही पाण्याचा ...
जिज्ञासा माणसाला स्वस्थ बसू देत नाही. चिखलोलीतील सुबोध भोईर या मुलाने अशाच कुतूहलापोटी कौशल्य पणाला लावून सर्वांनाच थक्क केले ...
https://www.dailymotion.com/video/x844u7m ...
कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यातील एका जवानाने राजकारणी आणि भ्रष्ट शासकीय अधिका-यांना आपल्यापासून दूर राहण्याचा फलक गावात उभारला ...
साडेसात लाखांच्या खंडणीसाठी दोघांनी युवकाचं अपहरण केल्याची घटना,युवक सहा दिवसांपासून गायब; ...
ऑनलाइन लोकमत रत्नागिरी, दि. 13 - संगमेश्वरमध्ये होळीच्या सणाला गालबोट लागलं आहे. कळंबुशीमध्ये होळीचे माड नेत असताना अचानक 35 ... ...
कोणालाही घाबरायला मी काही ब्राह्मण नाही, मी मागासवर्गीय आहे, असं वक्तव्य सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी केलं ...
भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांची भेट घेतली. ...
राम गोपाल वर्मा आणि वाद हे जणू समीकरणच झालं आहे. ...