शेतक-यांच्या दारिद्र्याचे नव्हे, तर एकंदरीत भारतातील गरिबीचे मूळ चुकीच्या शासकीय धोरणात आणि शेतमालाला मिळणाºया अत्यल्प भावात आहे, असे मत संपूर्ण अभ्यासाअंती कृतिशील विचारवंत व अर्थतज्ज्ञ शरद जोशी यांनी मांडले. ...
मायानगरीतील मनोरंजन उद्योगाला संपाचे ग्रहण लागले असून, ‘फेडरेशन आॅफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉइज’ने (एफडब्लूआयसीई) १७ महिन्यांत तब्बल ९ वेळा संप केला आहे. ...
ज्येष्ठ कवयित्री शिरीष पै यांच्या निधनामुळे मराठी साहित्य प्रयोगशील कवयित्रीला मुकले असून मराठी हायकू पोरकी झाली, अशा भावना साहित्य वर्तुळातून व्यक्त होत आहेत. ...
केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी ‘भुक्कड’ अशा शेलक्या शब्दात राज्याच्या नगररचना विभागावर टीका केली होती. मात्र, सुरुवातीपासूनच शासनाने नगररचना या विषयाच्या तंत्रशुद्ध शिक्षणाकडेच दुर्लक्ष केल्याचे वास्तव आहे. ...
शासकीय विदर्भ ज्ञान-विज्ञान संस्थेतील (व्हीएमव्ही) मुलींच्या वसतिगृहात घडलेल्या रॅगिंगप्रकरणी गाडगेनगर पोलिसांनी शनिवारी सकाळी पाच मुलींना वसतिगृहातून अटक केली. ...
बॉलिवूड अभिनेते युसूफ खान ऊर्फ दिलीप कुमार यांनी विकास करण्यासाठी दिलेली पाली हिल, वांद्रे येथील त्यांची जमीन मे. प्रजिता डेव्हलपर्स या विकासकाने त्यांना परत करावी आणि त्या बदल्यात दिलीप कुमार यांनी विकासकाला २० कोटी रुपये द्यावेत, असा आदेश सर्वोच्च ...
नगरपालिका क्षेत्रात येणारी राज्य व राष्टÑीय महामार्गावरील दारू दुकाने त्वरित सुरू करण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिल्यानंतर आता दारू दुकानदार आणि सरकारमध्ये परवाना शुल्कावरून वाद निर्माण झाला आहे. ...
मुंबई विद्यापीठाचा निकालाचा गोंधळ सुरू असल्याने विधि अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्यामुळे मुंबई विद्यापीठाने कंबर कसून विधि अभ्यासक्रमाचे निकाल जाहीर केले. ...
काँग्रेस व राष्ट्रवादीचे अनेक मोठे नेते भाजपाच्या संपर्कात असल्याचा गौप्यस्फोट जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी केला आहे. माजी मंत्री एकनाथ खडसे हे भाजपाचे ज्येष्ठ नेते आहेत. ...
मोठा गाजावाजा करीत चंद्रपूर जिल्ह्यात दोन वर्षांपूर्वी दारूबंदी करण्यात आली. मात्र त्यानंतर गावागावांत अवैध दारूविक्रीला उधाण आले आहे. चिमूर तालुक्यातील दोन हजार लोकवस्तीच्या वहाणगावातील नागरिक गावातील अवैध दारूविक्रीने त्रस्त झाले आहेत. ...