साक्षर भारत अभियान अंतर्गत जिल्हाभरातील ७ हजार १५९ निरक्षर नागरिकांनी परीक्षा दिली आहे. सदर परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर या नागरिकांना साक्षरतेबाबतचे प्रमाणपत्र दिले जाणार आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : वनव्याप्त गडचिरोली जिल्ह्यात दरवर्षी समाधानकारक पाऊस पडतो. गतवर्षीही पावसाची सरासरी बºयापैकी होती. मात्र यंदा जिल्ह्यात अत्यल्प पाऊस झालेला आहे. भामरागड तालुक्यात सर्वाधिक ११६२.४ मिमी पाऊस आतापर्यंत झाला आहे. विशेष म्हण ...
मेधा खोले या विज्ञानात नेमक्या काय शिकल्या असतील? असा प्रश्न पडतो राहून राहून. त्याच नाही अशापद्धतीने सनातनी प्रथांचे समर्थन करणारी मंडळी विज्ञान नावाचा विषय केवळ तोंडी लावण्यापुरता व पोटापाण्यापुरता वापरतात की काय? असाही एक मोठा प्रश्न या घटनेतून प् ...
मुलचेरा-लगाम मार्गावर मानव विकास मिशन अंतर्गत महामंडळाची बसफेरी सुरू करण्यात यावी, या मागणीसाठी विद्यार्थिनींनी गुरूवारी कोपरअल्ली येथे मानव विकास मिशनची बस तब्बल एक तास रोखून धरली. ...
चंद्रपूर औद्योगिक जिल्हा आहे. जडवाहतूक, उद्योगांचे प्रदूषण यामुळे अलीकडच्या काळात रुग्णात मोठी वाढ झाली आहे. येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील ओपीडीमध्ये दररोज दीड हजारांहून अधिक रुग्णांची नोंद होत आहे. ...
ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाअंतर्गत येणाºया मूल येथील वनपरिक्षेत्र कार्यालयातील एका पडक्या सदनिकेत ठेवलेले महत्त्वाचे दस्तऐवज, डिझेल व टायर जळाल्याची घटना गुरुवारी रात्री २ ते ३ वाजता दरम्यान घडली. ...
चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला शेतकºयांची बँक म्हणून ओळखले जाते. ही ओळख कायम ठेवण्यासाठी शेतकºयांना कठीण प्रसंगी सहकार्य करण्याची भूमिका बँकेची असते. ...