राज्यातील दोन लाख 10 हजार अंगणवाडी कर्मचारी सोमवारपासून (11 सप्टेंबर) बेमुदत संपावर जात आहेत. त्यामुळे अंगणवाडय़ा उघडणार नाहीत. अब्दुल कलाम आहाराचे काम करणार नाही, पल्स पोलिओ लसीकरण आदी कामे राज्यात कोठेही होणार नसल्याचे येथील महाराष्ट्र राज्य अंगणवा ...
भाजपा नगरसेविका शैलजा गिरकर यांचे आज (रविवार) निधन झाले. माजी उपमहापौर राहिलेल्या शैलजा गिरकर यांचं अल्पशा आजारानं निधन झालंय. वयाच्या 58व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. शैलजा गिरकर कांदिवली पश्चिम मतदारसंघाचं भाजपाकडून प्रतिनिधित्व करत होत्या. ...
पावसाने कहर केलेल्या ठाणे जिल्ह्यात मागील दोन महिन्यांत 10 कुपोषित बालकांसह दोन अर्भकांचा मृत्यू झाला. यापैकी सात बालकांना ऑगस्ट महिन्यात मृत्यूने गाठले. ठाणे जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणा मात्र अद्यापही झोपेतच आहे. एप्रिलपासून ऑगस्टपर्यंत 27 बालकांच ...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात मी अनेक वेळा आलो आहे. येथे निसर्गाचा खरा खजिना पर्यटनात आहे. त्यामुळे या निसर्गाचा फायदा पुढील पिढीला होणे गरजेचे आहे. त्यासाठी मला येथील पर्यटनवाढीसाठी सिंधुदुर्ग ब्रँड अॅम्बेसेडर व्हायला नक्कीच आवडेल, असे मत प्रसिद्ध अभिनेते ...
प्राथमिक शाळेतील मुलांना शिक्षणाची गोडी लागावी यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांत शिक्षण घेणाºया विद्यार्थ्यांना शासनाकडून दोन जोड गणवेश देण्याची योजना सुरू करण्यात आली. ...
यावर्षी पावसाने दगा दिल्याने सर्वांनाच यावर्षी भीषण पाणी समस्येचे संकट सासावे लागेल, याची शक्यता आतापासूनच दिसून येत आहे. अशात जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून करण्यात आलेल्या कामांवर सर्वांची नजर राहणार आहे. ...