उष्णतेच्या लाटेने पुन्हा महाराष्ट्र होरपळत असून, मंगळवारी सलग दुसऱ्या दिवशीही बहुतांश शहरांमधील पारा ४० अंशांच्या पुढे होता. चैत्रात अवतरलेल्या या वैशाख वणव्याने जिवाची ...
ऊसतोडणी, फळेकाढणीसारख्या शेतकामांसाठी अनेकदा मनुष्यबळाचा तुटवडा असतो. मात्र लवकरच ‘टाटा’चा ‘ब्राबो’ रोबो ही कमतरता भरून काढणार आहे. बाजारात दाखल होताच ...
प्रस्तावित विकास आराखड्यात वांद्रे रेक्लेमेशन येथील एसपीए ब्लॉक -ए दफनभूमिसाठी आरक्षित ठेवा अन्यथा या ब्लॉकला कायमस्वरूपी स्थगिती देऊ, असा इशारा उच्च ...
ब्रिटनचे संरक्षणमंत्री मायकेल फालन यांनी शिष्टमंडळासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मंगळवारी ‘वर्षा’ निवासस्थानी भेट घेतली. महाराष्ट्रात संरक्षण उत्पादन ...
कोकणात जाणाऱ्या मेल-एक्स्प्रेसबरोबरच पॅसेंजर ट्रेनला मध्य रेल्वेच्या दिवा-रोहा हद्दीतून जावे लागते. मात्र, उपलब्ध असलेला एकेरी मार्ग आणि त्यामुळे दिवा ते रोहा अंतर पार करण्यास ...
राज्यातील डाळीच्या व्यवस्थापनात राज्य सरकार संपूर्णपणे अपयशी ठरले आहे. राज्यातील शेतकऱ्यांची, तसेच ग्राहकांची सरकारने घोर फसवणूक केल्याचे स्पष्ट झल्याची ...
युगपुरुष- महात्मा के महात्मा’ हे केवळ नाटक नाही तर मोलाचा विचार आहे. या नाटकाने भारतीय अध्यात्म आणि संस्कृतीला नवे परिमाण देण्याचा प्रयत्न केला आहे. ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केलेली लढाई आणि उपस्थित केलेले प्रश्न आजही नव्या स्वरुपात तसेच आहेत. एकीकडे रस्त्यावरची लढाई सुरू ठेवतानाच वैचारिक प्रबोधन झाले ...
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज हे मॅनेजमेंट गुरू होते. पारदर्शक कारभार कसा असावा हे छत्रपतींनी सुराज्य करून दाखवून दिले. छत्रपती शिवरायांची राजधानी ...