Maharashtra (Marathi News) नीट परीक्षार्थींच्या प्रवेशपत्रावर चुकीचा पत्ता असल्याने विद्यार्थ्यांची तारांबळ उडाली आहे. सीबीएसईच्या घोळामुळे सुमारे 150 ते 200 विद्यार्थांचे भवितव्य टांगणीला लागले आहे. ...
गडचिरोली जिल्ह्यातील आलापल्ली मार्गावरील उमानूर जवळ भीषण अपघात झाला आहे. या भीषण अपघातात 6 जण जागीच ठारे झाले तर 8 जण जखमी ...
फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांची जयंती १२ मे रोजी ‘आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन’ म्हणून साजरी केली जाते. सुरुवातीला ...
आई... असा नुसता उल्लेख जरी केला, तरी मागच्या पिढीसमोर ‘श्यामची आई’ उभी राहते. एकेकाळी आदर्श आईची प्रतिमा उभी ...
रस्ते आणि नाल्यांची सफाई या रखडलेल्या कामांनी पालिका प्रशासनाच्या तोंडाला फेस आणला आहे. त्यामुळे ३१ मेपूर्वी पावसाळापूर्व ...
महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाच्या मागणीसंदर्भात आणि आशा स्वयंसेविकांच्या मानधनात वाढ करण्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येईल ...
स्वच्छ भारत अभियानामध्ये पुरस्कार मिळविलेल्या नवी मुंबई महापालिकेस यापूर्वी तीन वेळा संत गाडगेबाबा नागरी स्वच्छता अभियानाचा ...
कोकणातील ‘भात’ हे प्रमुख खरीप पीक आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न २०२२पर्यंत दुप्पट करण्याच्या उद्देशाने कृषी विभागाने केलेल्या ...
प्राचीनतेची साक्ष देणारे अंबरनाथचे शिव मंदिर भाविकांचे श्रद्धास्थान. मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांची कमतरता नाही. परंतु, मंदिर ...
मीरा-भार्इंदरमधील राष्ट्रवादीची नेतृत्वाअभावी झालेली वाताहत रोखण्यासाठी पक्षाचे ज्येष्ठ नेते गणेश नाईक यांनी नेतृत्वाची ...