अत्याधुनिक उपचार पद्धतीने देशात असाध्य रोग नियंत्रणात येऊन आयुर्मान वाढले असले तरी अद्यापही आपण बालमृत्यू रोखण्यात पूर्णत: यशस्वी ठरलो नसल्याचे समोर आले आहे. ...
सर्व शिक्षण अभियानासारखे उपक्रम राबवुनही झोपडपट्टीत ज्ञानगंगा पोहचली नाही. येथील मुलांना आर्थिक परिस्थितीमुळे शाळ सोडावी लागू नये यासाठी एका तरुणाने समांतर शाळा सुरू केली आहे. ...
‘रॅन्समवेअर व्हायरस’ म्हणून ओळखला गेलेला आत्तापर्यंतचा सर्वात मोठा सायबर हल्ला झाल्यान शुक्रवारचा दिवस हा माहिती तंत्रज्ञान क्षेत्रासाठी काळा दिवस ठरला. ...