बारावीच्या परीक्षा झाल्यावर विद्यार्थ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला होता. पण मे महिन्यात सातत्याने बारावीच्या निकालाच्या खोट्या तारखांचे मेसेज फिरत असल्यामुळे ...
हाँगकाँगमध्ये अडकलेले इंडियन मेडिकल असोसिएशनचे ३९ डॉक्टर आठवड्याभरानंतर शनिवारी सुखरूप भारतात परतले. एका परिषदेसाठी हाँगकाँगमध्ये गेलेले हे पथक टूर ...
रेल्वे मार्गाच्या दुरुस्तीसह सिग्नलमधील तांत्रिक दोष दूर करणे, रुळांमधील खडी बदलणे या कामांसाठी रेल्वेच्या मध्य, हार्बर मार्गावर ‘मेगा’ तर पश्चिम मार्गावर ‘जम्बो’ ब्लॉक घेण्यात ...
बांधकाम व्यावसायिकांकडून ग्राहकांना वेळेत व दिलेल्या आश्वासनानुसार, घरे मिळावीत, यासाठी ‘रेरा’ कायद्याची स्थापना झाली असून, राज्यात २५ ते ३० हजार गृहनिर्माण ...
लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात, असं म्हटलं जातं. जावई व मुलीच्या कुटुंबीयांची गाठ मात्र कोण बांधतो, हे सांगणं अवघड आहे. काळानुरूप जावईबापूंमध्ये बदल झाला असला ...
राष्ट्रीय बालशौर्य पुरस्कार प्राप्त नीलेश भिल्ल व त्याचा भाऊ गणपत भिल्ल हे बेपत्ता होऊन आठ दिवस उलटले. परंतु अद्याप त्यांचा ठावठिकाणा लागलेला नाही. ...
शिवाजी विद्यापीठातील ‘बी.टेक’च्या अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांसाठी ‘अॅगड्रॉईड-अॅप’ विकसीत केले आहे. याद्वारे हवामान, पाणी, माती आणि पावसाचे प्रमाण याचा विचार करून पुढील सहा महिन्यांत ...