आषाढी वारीच्या दरम्यान मुक्कामासाठी राहणाऱ्या वारकऱ्यांना अनेक स्वच्छतेच्या प्रश्नांना सामोरे जावे लागते. आळंदीहून प्रस्थान केल्यापासून ते पंढरपूरला जाईपर्यंत सगळे नियोजन असते. ...
लष्कर भागात पालखीतील दिंडीकऱ्यांचे विविध सार्वजनिक गणेश मंडळ आणि संस्थांनी स्वागत केले. ‘ग्यानबा-तुकारामां’च्या जयघोषात पुणे लष्करभागात ज्ञानेश्वर महाराज ...
दहावीनंतर अकरावी आणि बारावी हेच पर्याय नसून, वेगवेगळ्या क्षेत्रातील कौशल्य विकासाच्या संधी मिळवून देणारे डिप्लोमा, सर्टिफिकेट कोर्सेस आज वेगवेगळ्या संस्थांतर्फे चालवले जातात ...
कर्जमाफीसाठी शेतजमिनीची अट न ठेवता, एक लाख रुपयांपर्यंतचे कर्ज सरसकट माफ करणार, एक ते दोन लाख रुपयांपर्यंतच्या कर्जाच्या परतफेडीत काही वाटा शासन उचलणार ...
राष्ट्रपतीपदासाठी देशाचे भले करणारा लायक उमेदवार हवा. केवळ दलित समाजाची मते मिंळविण्यासाठी रामनाथ कोविंद यांच्या रूपाने दलित चेहरा पुढे करण्यात आला असेल तर त्यात आम्हाला रस नाही ...
१९९३ बॉम्बस्फोटांप्रकरणात दोषी ठरवलेल्या सहा जणांना जास्तीतजास्त शिक्षा ठोठावण्यात यावी, अशी विनंती राज्य सरकारने विशेष टाडा न्यायालयात सोमवारी केली. ...