दिव्यांगांच्या कल्याणासाठी योजना राबविताना वार्षिक आराखड्यानुसार निधी खर्च केला नाही तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या संबंधित अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा आदेश जारी करण्यात आला. ग्रामविकास विभागाने निधीच्या स्वरूपातही बदल केला. यासंदर्भात ...
चंद्रपूर महानगर व जिल्ह्यात अमली पदार्थांची विक्री होत आहे. याला त्वरीत आळा घालून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी कमल स्पोेर्टींग क्लबने अतिरिक्त पोलीस अधीक्षक हेमराजसिंह राजपूत यांच्याकडे निवेदनातून केली आहे. ...
आनंदवनची कीर्ती जगभरात पोहोचली. वंचित समाजातील मुलांना शिक्षणाची सोय उपलब्ध करून देण्याकरिता कर्मयोगी बाबा आमटे यांनी पुढाकार घेतला. त्यातून आनंदवन विद्यालय आकाराला आले. शिक्षण घेवून हजारो विद्यार्थी विविध क्षेत्रांत उच्चपदावर कार्यरत आहेत. ...
पावसासाठी चातकासारखी वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसह नागरिकांना वरूणराजाने बुधवारी मुक्तहस्ताने हजेरी लावली. सकाळच्या सुमारास पाऊस चांगलाच बरसला. जिल्ह्यातील भंडारा, पवनी, तुमसर, मोहाडी, लाखनी, साकोली आणि लाखांदूर या सातही तालुक्यात पावसाने हजेरी लावली. पर ...
मागीलवर्षी २८ जून रोजी राज्यातील ९६ लाख शेतकऱ्यांना ३४ हजार कोटी रूपयांची कर्जमाफीची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली होती. आता या योजनेला वर्ष होऊनही शेतकऱ्यांना लाभ मिळाला नाही. ...
विविध क्षेत्रात कार्य करीत असलेल्या अनेक महिलांनी आपल्या दैनंदिन जीवनात बचत करायला शिकावे. प्रत्येक महिलेने बचत करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. कांदबरी बलकवडे यांनी केले. ...
राष्ट्रीय महामार्ग पारडी (नाका) ते मुजबी (भंडारा) सिमेपर्यंत चौपदरीकरणाचे काम झाले. मात्र गावातील भौगोलिक परिस्थिती विरुध्द नाली बांधकाम अर्धवट केल्याने महामार्गावरील पावसाचे पाणी रहदारीच्या क्षेत्रात शिरकाव होत आहे. परिणामी रस्त्याचे नुकसान होत आहे. ...
एका दहा वर्षाच्या अल्पवयीन मुलाने खेळता खेळता चार वर्षाच्या चिमुकलवर अत्याचार केला. गिट्टीखदान परिसरात घडलेल्या या घटनेने नागरिकही आश्चर्यचकित झाले आहेत. ...
प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजना हा केंद्र शासनाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून या योजनेंतर्गत सामाजिक आर्थिक सर्वेक्षणानुसार ज्या महिलांची नावे यादीत आहेत व ज्यांची नावे गॅस कनेक्शनसाठी नाहीत, अशा सर्व पात्र लाभार्थ्यांना प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस यो ...