प्रत्येक पक्षकार वकिलाला काही ना काही शिकवून जात असतो. त्यामुळे वकिली व्यवसाय करताना केवळ पैशाच्या मागे न धावता सामाजिक दृष्टिकोन अवश्य बाळगा, असे आवाहन मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांनी नवोदित वकिलांना केले. ...
मंगळवारच्या मध्यरात्रीपासून बुधवारी सायंकाळपर्यंत गडचिरोली जिल्ह्याच्या विविध भागात संततधार पावसाने हजेरी लावली. यामुळे मरणासन्न झालेल्या पऱ्ह्यांना जीवदान मिळाले आहे. यामुळे धान उत्पादक शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळाला आहे. ...
वटपौर्णिमेनिमित्त महामेट्रोने बुधवारी एक अनोख्या कार्यक्रमाचे आयोजन करीत फक्त महिलांकरिता जॉय राईडचे आयोजन केले. नागपुरातील विविध खासगी संस्था तसेच अन्य क्षेत्रात काम करणाऱ्या महिला या उपक्रमात सहभागी झाल्या. काही पारंपरिक वेशभूषेत आणि फेटा लावून तर ...
राज्यात १ ते ३१ जुलै या कालवधीत १३ कोटी वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. त्यादृष्टीकोणातून तालुक्याला १ लाख ३० हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यानुसार वनविभागातर्फे तयारी करण्यात येत असून खड्डे खोदण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. ...
गेल्या दोन आठवड्यापासून दडी मारलेल्या पावसाने बुधवारी उपराजधानीत दमदार एन्ट्री केली आहे. सकाळी पावसाला सुरुवात झाली. दुपारी पावसाचा जोर वाढला होता. पावसाळी नाल्या तुंबल्याने शहरातील रस्त्यावर ठिकठिकाणी पाणी साचल्याने काही भागात वाहतूक विस्कळीत झाल्या ...
जगात जे अशक्य आहे, ते एव्हरेस्ट चढण्याचे शौर्य जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थ्यांनी दाखविले. त्यामुळे या जिद्दीला आता आॅलम्पिक पदक मिळविणे कठीण नाही. काही वर्षांतच आदिवासी विद्यार्थी हे शक्य करून दाखवतील. त्यासाठीच ‘मिशन शक्ती’ मोहीम सुरू केले, असे प् ...
अतिशय दुर्मिळ आणि जवळजवळ नामशेष होत चाललेला तणमोर पक्षी व्हीसीए जामठा क्रिकेट स्टेडियममध्ये आढळला. पक्षीतज्ज्ञांनी ही तणमोर मादी असल्याचे स्पष्ट केले आहे. विशेष म्हणजे दोन वर्षापूर्वीही हा पक्षी मिहानच्या परिसरात आढळून आल्याने हा परिसर तणमोरचे अधिवास ...
संपूर्ण महाराष्ट्रात वृक्षलागवड ही एक चळवळ झाली आहे. पुढच्या पिढीसाठी वृक्ष लागवड आवश्यक असल्याची प्रत्येक नागरिकाची भावना आहे. मात्र हा मनामनातील वृक्ष लागवडीचा संदेश वननिर्मितीत परावर्तीत होऊ द्या, असे आवाहन राज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्री तथा जि ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या अभ्यास मंडळांच्या निवडणुका २ जुलैपासून होणार आहेत. ५५ अभ्यासमंडळांच्या अध्यक्षांची या माध्यमातून निवड होणार आहे. विशेष म्हणजे अभ्यास मंडळ अध्यक्षांच्या निवडणुकीसोबतच विद्वत परिषदेच्या स्थापनेची प्रक्रिय ...
शासनाने प्लास्टिक बंदी केली आहे. त्यामुळे स्थानिक प्रशासनाकडून कारवाई सुरू असून प्लास्टिक पॅकींग असलेल्या वस्तुंवर कारवाई करू नका तर वस्तू नेण्यासाठी प्लॉस्टिकचा वापर केला जात असेल तरच कारवाई करा, असे निर्देश राज्याचे वित्तमंत्री तथा जिल्ह्याचे पालकम ...