वाहतूककोंडी आणि पार्किंगची समस्या सोडविण्यासाठी राजकीय इच्छाशक्तीची आवश्यकता आहे. लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेऊन सरकारच्या धोरणाबाबत नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करायला हवी. ...
ठाणे महापालिकेच्या कोपरी येथील सेंटरमध्ये डायलेसिस करण्यासाठी आलेल्या नरेंद्र वाजीराने (६१) या रुग्णाची अचानक तब्येत बिघडल्याने मृत्यू झाल्याची घटना बुधवारी घडली होती. ...
आदिवासी विकास योजनात झालेल्या १०० कोटी रुपयांवरील घोटाळ्यामध्ये गायकवाड समितीने राज्य सरकारला सादर केलेल्या अहवालाच्या वैधतेला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान देण्यात आले आहे ...
कमी वेळेत तिप्पट पैसे देण्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांना गंडा घालणाऱ्या नाशिकच्या आरती चव्हाण व भाऊसाहेब चव्हाण (रा. श्रीरामनगर, ता. जि. नाशिक) या दाम्पत्यास बीड पोलिसांनी अटक केली. ...
महाराष्ट्रातील पहिला रेल्वे बोगी निर्मितीचा कारखाना आणण्यासाठी महाराष्ट्राचा उद्योगमंत्री म्हणून मी प्रयत्न केले. या कारखान्यात स्थानिक तरुणांना प्राधान्य देण्यासाठी भरती परीक्षा लातुरात झाली पाहिजे ...
महाराष्ट्रात भाजपने शिवसेनेचे बोट धरून प्रवेश केला. आणि आता आमच्याच पाठीत खंजीर खुपसण्याचे काम केले आहे. हे जनता विसरणार नाही. आगामी निवडणुकीत त्यांना धडा शिकवून शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील असा दावा पर्यावरण म ...