वस्तू महाग आणि जीवन स्वस्त आहे की काय? या अर्विभावात नगरपालिका प्रशासनाचे कार्य सुरू असल्याचे दिसून येत आहे. पालिका प्रशासनाच्या हद्दीत येणाऱ्या शहराच्या सीमावर्ती भागात चक्क मृत जनावरे फेकली जात असून वायु प्रदुषणामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आ ...
शेतीप्रधान देशात शेतकरी हितार्थ अनेक संस्था कार्यरत आहे. मात्र संस्थांना जिवंत ठेवण्याकरिता नियमांची सकारात्मक अंमलबजावणी होत नसल्याने संस्था संकटात आल्या आहेत. त्यांना वाचविण्याकरिता उत्पन्न वाढीकडे लक्ष पुरवित नियमाची रीतसर अंमलबजावणी करा, अशी मागण ...
वाशीम व मालेगाव येथील केंद्रांद्वारे करण्यात आलेल्या धान्य खरेदीची संपूर्ण रक्कम दोन आठवड्यांत न्यायालयात जमा करण्यात यावी असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवारी पणन महासंघाला दिला. ...
वर्धा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक कधी घेता अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राज्य सरकारला केली आहे. तसेच, सहकार विभागाचे सचिव, सहकार आयुक्त व अन्य प्रतिवादींना नोटीस बजावून यावर १७ जुलैपर्यंत उत्तर दाखल करण्याचा आदेश द ...
बेकायदेशिर कृत्य (प्रतिबंधक) अधिनियमांतर्गत जन्मठेपेची शिक्षा झालेला नक्षल चळवळीचा मास्टर माईन्ड प्रा. गोकलकोंडा नागा साईबाबा ऊर्फ जी. एन. साईबाबा (४८) याने नागपूर मध्यवर्ती कारागृहात अनेक मूलभूत सुविधांचा अभाव असल्याचा आरोप केला आहे. यासंदर्भात त्या ...
पावसाळी अधिवेशनाला आता केवळ काही दिवसच शिल्लक राहिले आहेत. पावसापासून बचावासाठी प्रशासनातर्फे ‘रेनप्रूफ’ व्यवस्था केली जात आहे. पावसात साप निघण्याची शक्यता लक्षात घेता सर्पमित्रांचीही मदत घेतली जात आहे, असे असले तरी शहरातील बेवारस कुत्र्यांचाही बंदोब ...
१२ शाळांनी नियमबाह्य अनुदान लाटल्याप्रकरणी विधान परिषदेत हे प्रकरण उचलण्यात आले होते. तेव्हा सभागृहाने या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडून चौकशी करण्यासंदर्भात आदेश दिले होते. परंतु या चौकशीतून संस्थाचालकांना वगळण्यात यावे, यासाठी १४ मे २०१८ रोज ...
घाटकोपर विमान अपघात प्रकरणी विमानमालक दीपक कोठारी यांच्याविरूद्ध निष्काळजीपणा दाखवून नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण केल्याचे गुन्हे दाखल करण्याची मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. ...
आतापर्यंत शांततेच्या मार्गाने ५८ मोर्चे काढले़ मात्र, सरकार झोपेचं सोंग घेत आहे़ मराठा समाज शांत असला तरी षंढ नाही, वेळ आल्यावर बंड करण्याची धमक ठेवून आहे़ तुळजाभवानी मातेच्या दरबारात आज झालेल्या जागरण-गोंधळानंतर आता उद्यापासून राज्यभर होणारा गोंधळ प ...