महापालिकेचा बांधकाम विभाग कार्यकारी आणि शहर अभियंत्याविना पांगळा झाला आहे. बांधकाम विभागाशी संबंधित तीनही खुर्च्या अधिकाऱ्यांविना खाली असल्याने कुणाचा पायपोस कुणाच्या पायात राहिलेला नाही. ...
वणी ते घुग्गूस मार्गावरील शहरालगत असलेल्या टोलनाक्याजवळ स्कॉर्पिओ-ट्रकचा अपघात झाला. यात तीन जागीच ठार, तर पाच जण गंभीर जखमी झाले. ही घटना रविवारी दुपारी १.१० वाजताच्या सुमारास घडली. ...
जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या झाडाझडतीत येथील उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयातील धीरज पाटणकर व शिवचरण बडगे या दोन कर्मचाऱ्यांनी कर्तव्यात कसूर केल्याचे आढळल्याने त्यांना पोलीस अधीक्षक कार्यालयाला संलग्न करण्यात आले, तर एसडीपीओ सुनील जायभाये यांची भोकर ...
जिल्हा परिषदेत फायलींचा निर्धारित वेळेत निपटारा करण्याच्या उद्देशाने मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा खत्री यांनी वेळापत्रक ठरवून दिले आहे. फायलींवर एकाच प्रवासात निर्णय घेऊन कामांना गती द्या, अशा सूचना त्यांनी सर्व विभागांना दिल्या. प्रत्येक अधिकारी-कर ...
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) अंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील ६ ग्रामसंघाला चारचाकी मालवाहक गाड्यांचे हस्तांतरण करण्यात आले. शनिवारी (दि.२३) अर्जुनी-मोरगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात हा क ...
आपल्या विविध मागण्यांसाठी भारतीय कम्युनिस्ट पक्ष व लाल बावटा शेतमजूर युनियन तालुका कौंसीलच्यावतीने राणी दुर्गावती चौकात धरणे आंदोलन करण्यात आले. भाकप तथा शेतमजूर युनियनचे जिल्हा महासचिव शेखर कनोजिया यांच्या नेतृत्वात सदर आंदोलनाची यशस्वी सांगता करण्य ...
महिलांवर होणारे अत्याचार थांबविण्यासाठी तसेच महिलांना धीर देण्यासाठी शासनाकडून महिला तक्रार निवारणासाठी ‘भरोसा सेल’ उघडण्यात येत आहे. राज्यात नागपूर येथे पहिले ‘भरोसा सेल’ उघडण्यात आले तर दुसरे ‘भरोसा सेल’ गोंदियात २३ जून रोजी उघडण्यात आले. ...
रस्त्यावरून ट्रक फिरविताना मागे असलेल्या विजेच्या खांबाचा चालकाला अंदाज न आल्यामुळे या ट्रकची खांबाला धडक लागली. यात सिमेंटचा खांब तुटून पडला. खांब तुटताच विजेच्या जिवंत तारा रस्त्यावर पडल्या. दरम्यान, आज गणेशपूरचा आठवडी बाजार असल्यामुळे या मार्गावर ...
जिल्हा परिषद आरोग्य विभागातर्फे तालुक्यातील वडेगावबंध्या, येगाव व अरुणनगर येथील आरोग्य उपकेंद्राचा लोकार्पण सोहळा रविवारी (दि.२४) आयोजित करण्यात आला होता. उपकेंद्राच्या इमारती नववधू सारख्या सजविण्यात आल्या. ...
शहराच्या मध्यभागी आठवड्यातून दोन दिवस भरत असलेल्या आठवडी बाजारातील स्वच्छतेचे धिंडवडे निघाले आहेत. हजारो नागरिक बाजारात येत असताना दुर्गंधींमुळे त्यांचेच आरोग्य धोक्यात आले आहे. भाजी व्यावसायिकांच्या समस्याही सुटलेल्या नाहीत. ...