शासनाने संपूर्ण प्लास्टिक बंदी लागू केल्यानंतर त्याची अंमलबजावणी करण्यासाठी चंद्रपूर शहर महानगरपालिकेने विविधस्तरावर अभ्यास सुरू केला आहे. प्लास्टिक बंदीची अंमलबजावणी करण्यासाठी आराखडा तयार करण्यात आला असून या आराखड्यातील बाबींची अंमलबजावणी करण्याबरो ...
शेतकरी आंदोलनाच्या रेट्यामुळे राज्य शासनाने शेतकऱ्यांना पीककर्जमाफी देण्याची घोषणा करीत त्याला ‘छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी योजना २०१७’ असे गोंडस नाव दिले. वास्तवात, या कर्जमाफीचा शेतकऱ्यांना कवडीचा फायदा न होता उलट या कर्जमाफीचा लाभ घेण्यासाठी घालण ...
वेकोलि दुर्गापूर उपक्षेत्रांतर्गत सिनाळा येथील ४५ प्रकल्पग्रस्तांना नोकरीच्या नियुक्तीचे आदेश मंगळवारी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. ...
शेतकऱ्यांनी उत्पादक केलेला शेतमाल देशभरातील कोणत्याही बाजारात विकता यावे, यासाठी केंद्र शासनाने आॅनलाईन नॅशनल अॅग्रिकल्चर मार्केट म्हणजे ई- नाम या प्रकल्पाची घोषणा केली. हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबविण्यासाठी राज्यातील निवडक १५४ कृषी उत्पन्न बाजार ...
शासनाने बँकांच्या तिजोरीमध्ये कर्जमाफीचा निधी जमा केला आहे. मात्र अनेक बँकांकडून शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी पीक कर्ज देण्यास टाळाटाळ करीत असल्याच्या तक्रारी आल्या आहेत. अशा बँकांवर कारवाई करू, असा इशारा केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी सोमव ...
महसूल विभागातील अत्यंत महत्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या सातबारा या दस्तऐवज पुरविणाऱ्या विभागातील सर्व्हर मंगळवारी काही वेळेसाठी डाऊन झाले होते. परिणामी विद्यार्थ्यांसह नागरिक तथा शेतकऱ्यांना याचा त्रास सहन करावा लागला. ...
राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी दलित, मागासवगीर्यांच्या उत्थानासाठी सदैव कार्य केले. आरक्षणाची गरज त्याकाळात ओळखून त्यांनी आरक्षण लागू केले. महाराजांनी केवळ समाजसुधारकच नाही तर अन्य क्षेत्रातही भरीव कार्य केले आहे. शाहू महाराजांचे कार्य आजही अनुकरणीय ...
आंतरराज्यीय सीमेवरील बपेरा गावात असणाऱ्या वन परिक्षेत्र कार्यालयाचे हद्दीत असणाऱ्या सोंड्या गावाचे शिवारात संरक्षित जंगलात अनधिकृत खोदकाम करताना जेसीबी मशिन आढळून आल्याने क्षेत्र सहाय्यकांनी ताब्यात घेतली आहे. या प्रकरणात राजस्थानचे इसमाविरोधात गुन्ह ...
शाळा समितीच्या नियमानुसार खासगी शिक्षण संस्थांची कार्यप्रणाली चालत आलेली आहे. परंतु शिक्षण उपसंचालक, नागपूर यांनी मुख्याध्यापकांची वेतनवाढ संस्थांच्या ठरावाशिवाय करण्याचे पत्र काढल्यामुळे भंडारा जिल्हा संस्था चालक संघटना आणि महाराष्ट्र राज्य संस्थाचा ...
केवळ विज्ञान शाखेतील शिक्षण घेऊनच विद्यार्थ्यांचे भविष्य घडविता येते, या गैरसमजातून स्वत: विद्यार्थी आणि पालकांनी बाहेर पडावे. विज्ञानाशिवायही इतर अनेक शाखा आहेत, त्याचाही विचार करावा. स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून उच्चपदाची नोकरी मिळविता येते आणि त ...