खरीप हंगामाला सुरुवात झाली आहे. अनेक शेतकऱ्यांचे धान पºहे तसेच आवत्या पीक जोमात आले आहे. तूर व अन्य पिकेही उगवण्याच्या स्थितीत आहेत. अशावेळी मोकाट व रानटी जनावरांपासून पिकांचे संरक्षण करण्याकरिता शेतकरी जंगलातील झाडे तोडून कुंपण करतात. यामुळे पर्यावर ...
सावलखेडा गट ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या कराडी येथील अशोक रामचंद्र उईके हे मागील १५ वर्षांपासून कुळाच्या घरात वास्तव्याने आहेत. घरकुलासाठी आजपर्यंत त्यांनी अनेकवेळा प्रयत्न केला. मात्र प्रशासनातील शुक्राचार्यांमुळे प्रत्येक वर्षी घरकूल हुलकावणी देत आ ...
पाऊस पडल्यास येत्या आठ ते दहा दिवसांत धानाच्या रोवणीला सुरूवात होणार आहे. त्यामुळे बँकेकडून पीक कर्ज उपलब्ध व्हावी, यासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी धावपळ सुरू केली आहे. २० जूनपर्यंत एकूण उद्दिष्टाच्या २२ टक्केच कर्ज वितरण झाले आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : पारंपरिक पिकांना फाटा देत शेतकरी आता नगदी पिकांकडे वळत चालला आहे. फूल शेती ही फायदेशीर ठरत चालली असल्याने फूल शेतीखालील क्षेत्र वाढत चालले आहे.गडचिरोली जिल्ह्यात एकूण पिकांच्या ८० टक्के क्षेत्रावर धान पिकाचे उत्पादन घे ...
१३ कोटी वृक्ष लागवड योजनेंतर्गत गडचिरोली जिल्ह्याला ५० लाख ७४ हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यासाठी वन विभाग व शासनाच्या इतर विभागांनी सुमारे ५५ लाख १६ हजार खड्डे खोदले आहेत. ...
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पंचवीस पंधरा ग्राम विकास निधीतून उंदीरगाव येथे करण्यात आलेले सिमेंट रस्त्याचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. या संदर्भात संबधित विभागाकडे नागरिकांनी लेखी तक्रार देवून अद्यापही दखल घेतली नाही. ...
महाराष्ट्र राज्यात सिकलसेल आजार नियंत्रण कार्यक्रम २००८ पासून सुरू झाला. वर्धा जिल्ह्यात सिकलसेलचे ९३९ रुग्ण व १२ हजार ३५९ सिकलसेलचे वाहक आहेत. ही अतिशय गंभीर बाब आहे, असे विचार जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अजय डवले यांनी व्यक्त केले. ...
स्थानिक वॉर्ड क्र. १ व २ येथील शासकीय जागेवर अतिक्रमण करून राहणाऱ्या शेकडो महिलांनी कायमस्वरूपी जागेच्या पट्ट्यांच्या मागणीसाठी ग्रा.प. कार्यालयावर धडक दिली. इंदिरा आवास योजनेचा लाभ अतिक्रमण धारकांना देण्यात यावा, अशी मागणीही या आदोलनादरम्यान रेटून ल ...
शासनाची महत्वाकांक्षी योजना म्हणून पंतप्रधान घरकुल योजनेचा लाभ ग्रामीण भागातील प्रत्येक गरजुंना मिळाला पाहिजे. यासाठी शासकीय यंत्रणेतील प्रत्येक अधिकाऱ्यांनी प्रयत्न करावे. सदर योजनेसाठी मिळणारा दीड लाखांचा निधी वाढवून तो शहराप्रमाणे अडीच लाख झाला पा ...