महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत वन परिक्षेत्र अधिकारी कार्यालय धानोरा (उत्तर) यांच्या मार्फत दीड वर्षापूर्वी कंपार्ट नं. ५५३ मध्ये चिचोली लगत बांधलेला बंधारा अल्पावधीतच फुटल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहेत. ...
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ जिल्हा शाखा गडचिरोलीच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.विजय राठोड यांची भेट घेऊन शिक्षकांच्या समस्यांबाबत चर्चा केली. ...
धानाच्या उत्पादनात वाढ करण्यासाठी येथील शेतकऱ्यांनी धान लागवडीसाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करावा, यासाठी कृषी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांना प्रोत्साहन व योग्य मार्गदर्शन करावे, .... ...
दारु व तंबाखुमुक्तीसाठी करण्याबाबत प्रत्येक विभागाने कृती आराखडा तयार करुन १५ दिवसांत सादर करावा आणि त्यानुसार काम सुरु करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी गुरूवारी येथे दिले. ...
जपानी होरिबा इंडिया कंपनीचा प्रकल्प बुटीबोरी एमआयडीसीमध्ये उभा राहणार आहे. सुमारे २०० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीच्या या प्रकल्पाचे उद्घाटन १५ जुलैला सकाळी १० वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि केंद्रीय भूपृष्ठ रस्ते वाहतूक व जहाजबांधण ...
शाळा सुरू होऊन आता जवळपास १५ दिवसांचा कालावधी उलटत आला तरी बहुतांश विद्यार्थिनींच्या बस पासेस निघाल्या नाहीत. त्यामुळे तिकीटाचे पैसे देऊन त्यांना शाळेत यावे लागत आहे. ...
येथील जि.प. उच्च प्राथमिक शाळेत नव्याने रुजू झालेले मुख्याध्यापक राजेंद्र सोमनकर यांच्याबाबत बऱ्याच तक्रारी आहेत. मुख्याध्यापकांच्या मनमर्जी कामाच्या विरोधात एकवटलेल्या ग्रामस्थांनी शाळेवर धडक देत ‘गुरूजी तोंड आवरा अन् विद्यार्थ्यांची गळती थांबवा’ अश ...
मेळघाटातील कुपोषणाने गेल्या २५ वर्षात गंभीर रूप धारण केले आहे. उपाययोजनांच्या नावाने शासनाच्या अनेक घोषणा होत असताना कुपोषणाचा प्रश्न सुटू न शकल्याने व्यवस्थेच्या अंमलबजावणीवर शंका उपस्थित होत असल्याचा आरोप मेळघाटातील कार्यकर्ता अॅड. बंडू साने यांनी ...
मुख्यमंत्री व शिक्षणमंत्र्यांनी शापोआ कर्मचाऱ्याप्रमाणे महिन्यात एक हजार रुपयात आपले कुटुंब चालवून दाखवावे, असे आवाहन जिल्हा कार्याध्यक्ष विनायक नन्नोरे यांनी केले. ...