स्थापनेला ५५ वर्षे झाली असली तरी ईशान्येकडील राजकीयदृष्ट्या महत्त्वाचे राज्य असलेल्या नागालँडचा अजूनही विकास झालेला नाही. नागालँडचा येत्या काळात पर्यटन व शैक्षणिक क्षेत्राच्या विकासावर भर राहणार असून, राज्यात जास्तीत जास्त गुंतवणूक यावी, यासाठी तेथील ...
महाराष्ट्रात आजघडीला चंद्रपूरची विकासात वेगाने वाटचाल होत आहे. राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यात कामे करण्याची प्रचंड उर्जा आहे. त्यामुळे विकासाची गती सतत वाढण्यावरच आपला भर असेल. आशुतोष सलिल यांनी जिल्हाधिकारी म्हणून लोकाभिमुख असे कर्तव् ...
घुग्घूसला नगर परिषदेचा दर्जा देण्याच्या मागणीसाठी शनिवारी सकाळी ११ वाजता पंचायत समितीच्या माजी सभापतीसह ग्रा. पं. सदस्याने बसस्थानकासमोरील पाण्याच्या टाकीवर चढून वीरुगिरी केली. ...
तळोधी अप्पर तहसील कार्यालयाला जोडलेली २० गावे पूर्ववत नागभीड तालुक्यातच कायम ठेवण्याची मागणी लोकप्रतिधींनी जि. प. सदस्य संजय गाजपुरे यांच्या नेतृत्वात पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे निवेदनातून केली आहे. ...
दोन्ही कडच्या कुटुंबियांनी त्यांच्या प्रेमाला विरोध करून लग्न करण्यास मनाई केल्यामुळे निराश झालेल्या प्रेमी युगुलाने आत्महत्या केली. प्रेयसीने रेल्वेसमोर उडी घेतली तर प्रेयसीने रेल्वेसमोर उडी घेतली, तर प्रियकराने विष घेऊन जीवनयात्रा संपवली. शुक्रवारी ...
शहरातील आर्थिकदृष्ट्या मागास समाजघटकांच्या विकासासाठी विविध योजना राबविण्याच्या हेतूने दोन कोटींची तरतूद अंदाजपत्रकात करण्यात आली. परंतु योजनांचा आराखडा तयार करून निधी खर्च करण्याच्या कार्यवाहीला अद्याप गती मिळाली नाही. त्यामुळे दुर्बल घटकांमध्ये नार ...
पतीच्या निधनानंतर मोलमजुरी करून दोन मुलांना घडविणाऱ्या मातेच्या एकाकी संघर्षाची वाहतूक पोलिसांनी दखल घेत तिला मदतीचा हात दिला. सकाळी धुणी-भांडी करून दुपारनंतर नारळ पाणी विकण्याचा व्यवसाय ती करत होती. ...
कोरपना तालुक्यातील उपरवाही येथील अंबुजा सिमेंट कंपनीअंतर्गत येणाऱ्या १२ गावांतील प्रकल्पग्रस्तांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करून समस्यांकडे लक्ष वेधले. आंदोलनाचे नेतृत्व प्रहारचे जिल्हाध्यक्ष पप्पू देशमुख यांनी केले. ...