शहरातील बेवारस कुत्र्यांचे निर्र्बीजीकरण व डुकरांचा बंदोबस्त करण्यासाठी नगर परिषद काढत असलेल्या निविदांत कुणालाच ‘इंटरेस्ट’ नसल्याचे दिसत आहे. हेच कारण आहे की, नगर परिषदेला वारंवार निविदा काढूनही एकही निविदा येत नाही. ...
वैनगंगा सहकारी साखर कारखाना देव्हाडा येथील कामगारांना थकीत वेतनाबाबतचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात सुनावणीसाठी घेण्यात आल्याने आता लवकरच सर्व कामगारांना थकीत वेतन मिळण्याची आशा पल्लवीत झाली आहे, अशी माहिती कामगार मजदूर संघ देव्हाडाच्या पदाधिकाऱ्यांनी ...
शेतकऱ्यांना शासनाच्या विविध योजनांची माहिती व्हावी, शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ मिळावा, तसेच शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी भिलेवाडा येथे आश्विन गोस्वामी यांच्या शेतावर सगुना भात लागवडीविषयी भंडारा तालुका कृषी अधिकारी अविनाश कोटांगले यांनी मार् ...
अर्जुनी-मोरगाव ते ईटखेडा राज्य मार्गादरम्यान संभाजीनगर टी-पॉर्इंटवर खड्डेच खड्डे आहेत. राज्यमार्गावरची खड्ड्यातील खडी जिल्हा मार्गावर गेल्याने नुकतेच कित्येकांना दुखापत झाली. खड्डेमुक्त महाराष्ट्राच्या योजनेची सार्वजनिक बांधकाम उपविभाग अर्जुनी-मोरगाव ...
शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्थानासाठी कृषी क्षेत्राशी निगडीत सर्व विभागांमध्ये समन्वय आवश्यक आहे. शेतकऱ्यांनी धानपिकाची लागवड श्री पद्धतीने करावी. कीट नियंत्रणासाठी जैविक कीटनाशक व बुरशीनाशक नागपूरच्या कृषी महाविद्यालयातून मिळवून घ्यावे, .... ...
येथील भुशी धरणाच्या धबधब्यात पडून पर्यटकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. ही घटना रविवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास घडली. राजीव तस्लिम शेख ( वय २० रा. परळी वैजनाथ, सध्या राहणार म्हाळुंगे चाकण) असे या मृत पर्यटकाचे नाव आहे. ...
यंदा उशिरा पेरण्या आणि इतर कामे मागे पडल्याने रोवणी सुद्धा लांबणीवर गेलेली आहे. परंतु आता नुकताच पाऊस सरासरी पडत असून नर्सरी सुद्धा रोवणी योग्य झाल्याने आता सर्वत्र रोवणीच्या कामाला सुरुवात झाली आहे. ...
शासकीय मेडीकल, पॉलीटेक्नीक व नर्सिंग कॉलेजची स्थापना करविल्यानंतर आता आमदार गोपालदास अग्रवाल यांनी शासकीय इंजिनीयरींग ्रकॉलेजसाठी कंबर कसली आहे. यासाठी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी केली असून त्यांना निवेदन दिले आहे. ...
नाशिक : देवळाली कॅम्प येथील संसरीनाका येथील त्यांच्या राहत्या निवासस्थानी सिने अभिनेत्री भुमिका उर्फ रचना चावला याच्या मातोश्री बाली ए चावला (६५) यांचे ह्रदयविकाराने रविवारी पहाटे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर शोकाकूल वातावरणात संसरी येथील स्मशानभू ...
वर्तमानपत्रांच्या भरवशावर चालणारा आपला पक्ष नाही. आम्ही कागदी वाघ नाही आहोत, मात्र, काही कागदी वाघ आहेत, असे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोणचेही नाव न घेता शिवसेनेच्या नेत्यांवर टीकास्त्र सोडले. ...