आर्थिकदृष्टया चणचण असलेल्या येथील नगर परिषदेकडून शिक्षण विभागावर कोट्यवधींचा खर्च केला जात आहे. मात्र यानंतरही त्याचे फलीत होत नसून नगर परिषदेच्या शाळांची स्थिती मात्र गंभीरच आहे. पालिकेने शिक्षण विभागासाठी सन २०१८-१९ यावर्षात चार कोटी ३४ लाख रूपयांच ...
विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळांतर्गत गोसेखुर्द सिंचन प्रकल्पातील निविदा प्रक्रियेत झालेल्या गैरव्यवहारासंदर्भात विशेष पथकाने मंगळवारी आणखी दोन गुन्हे दाखल केले आहेत. अंभोरा उपसा सिंचन योजना टप्पा दोन तसेच सिंदपुरी व शेंद्री मुख्य कालव्याच्या कामाशी ...
भाजीबाजार परिसरातील रहिवासी कमला विष्णुपंत अनासाने (९५) यांचे मरणोत्तर देहदान रविवारी करण्यात आले. सून दया अनासाने यांनी यासंबंधी प्रक्रिया पार पाडली. ...
प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत रखडलेली घरकुलांची कामे तातडीने मार्गी लावण्यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा खत्री यांनी धडक मोहीम सुरू केली आहे. प्रत्येक तालुक्यातील ४० टक्के वा त्यापेक्षा अधिक माघारलेल्या गावांत त्या ‘स्पॉट व्हिज ...
शतकातील सर्वात प्रदीर्घ ‘खग्रास चंद्रगहण’ असा उल्लेख केल्या जाणारे ग्रहण संपूर्ण भारतात २७ जुलै रोजी दिसणार आहे. यावेळी चंद्र लाल तपकिरी दिसणार आहे. त्यामुळेच या चंद्राला खगोल वैज्ञानिकांनी ‘ब्लड मून’ असे नाव दिले आहे. ...
येथील स्मशानभूमीचा विषय शासन दरबारी रेटून व इशारा देऊनही प्रशासनाच्या दफ्तरदिरंगाईत गुरुकुंजातील रहवासी नागरिकांच्या मृतदेहाची अवहेलना सुरूच आहे. रस्त्याच्या प्रश्नावर अधिकारी मूग गिळून बसले आहेत. ...
आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे विठ्ठलाच्या दर्शनासाठी मध्य रेल्वे प्रशासनाकडून नया अमरावती (अकोली) रेल्वे स्थानकावरून मंगळवारी पंढरपूर स्पेशल पॅसेजर रवाना झाली. ...
जिल्ह्यात सर्वत्र संततधार पाऊस पडल्याने नदी, नाले व गावतलाव तुडूंब भरले आहेत. भात रोवणीसाठी पुरेसा पाऊस पडल्याने यंदा खरीप हंगामात एक लाख ५१ हजार ५५५ हेक्टर क्षेत्रात भात रोवणी होऊ शकते, असा अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे. गतवर्षी १७ हजार ७०० हेक्ट ...