मानवी जीवन वाचविण्यासाठी अवयवदानाचे महत्त्व अनन्यसाधारण असूनही मागणी व पुरवठा यातील कमालीची तफावत आहे. हजारो रुग्णांना प्रत्यारोपणासाठी अवयव उपलब्ध होऊ शकत नसल्याने ते मृत्यूच्या दाढेत जगत आहेत. ...
एकमेकांना अडवून एकमेकांची जिरवल्याने जलसंधारण होणार नाही. यासाठी जातीय गट तट विसरुन पुढे यावे लागेल. तसे झाल्यास महाराष्ट्र पाणीदार होईल, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. ...
लगे रहो मुन्नाभाई चित्रपटात भाईगिरी करणाऱ्या मुन्नाभाईवर गांधी विचारांचा प्रभाव पडल्याचे तुम्ही पाहिले असेल. पण आता असा प्रकार प्रत्यक्षातही घडला आहे. ...
जिल्ह्यातील ५८ गावांमध्ये ऊर्र्जा संवर्धन पथदर्शी प्रकल्प राबविण्यात येणार असून विजेशी निगडीत मूलभूत स्वरूपाची कामे केली जाणार आहेत. यामध्ये सीएफएल दिवे, विद्युत उपकरणे, ऊर्जा कार्यक्षम, एलईडी पथदिवे आदी विविध सुविधा देऊन गावे प्रकाशमान केली जाणार आह ...
देशातील प्रत्येक व्यक्तीचे जीवनमान उंचावण्यासाठी केंद्र्र व राज्य सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजना हे या दिशेने उचललेले पाऊल आहे. या योजनेच्या माध्यमातून लाखो कुटुंबीयांना गॅस सिलिंडर उपलब्ध करून दिले. ग्रामीण महिलांना धुरमु ...
देशात आरएसएस पुरस्कृत भाजपा सरकारकडून देशातील बहुसंख्य बहुजन समाजाचे शोषण सुरू आहे. या समाजाला विकासापासून वंचित ठेवण्याचे धोरण भाजप सरकार राबवित आहे. देशात एकाधिकारशाही आणून बहुजनांना सत्तेपासून व प्रशासनापासून दूर ठेवण्याचे षडयंत्र भाजपा सरकार राबव ...
अटल विश्वकर्मा सन्मान योजना मंडळातर्फे बांधकाम कामगारांसाठी २८ प्रकारच्या विविध कल्याणकारी योजना राबविल्या जातात. या मंडळाच्या कल्याणकारी योजनेचा लाभ कामगारांनी घ्यावा, असे आवाहन महापौर अंजली घोटेकर यांनी केले. ...
पर्लकोटा नदीच्या पाण्याची पातळी रविवारी दुपारी वाढली. पुराचे पाणी भामरागड शहरात शिरल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. भामरागडसह जिल्ह्यातील १०० पेक्षा अधिक गावांचा जिल्हा मुख्यालयाशी संपर्क तुटला आहे. ...
दिवसेंदिवस निवडणुकीतील उमेदवाराची जात बघून त्याला मतदान करण्याची वृत्ती मतदारांमध्ये वाढत आहे. त्यामुळे चारित्र्य संपन्न व्यक्ती निवडून येत नाही. समाजाच्या प्रत्येक घटकातील व्यक्ती निवडून आल्यास लोकशाहीचे सामाजीकरण होण्यास मदत होईल. लोकशाहीचे सामाजीक ...