मागील दहा वर्षांपासून बंद असलेल्या विद्यार्थी परिषदेच्या निवडणुका यावर्षापासून पुन्हा सुरु होणार आहेत. त्यामुळे महाविद्यालयीन तरुणाईची जीएस (जनरल सेक्रेटरी) निवडणुकीची प्रतीक्षा अखेर संपणार आहे. ...
जयंत पाटील यांनी प्रश्नोत्तराच्या तासाला, तारांकित प्रश्न उपस्थित करताना, मराठा समाजातील विद्यार्थ्यांना जात पडताळणी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. ...
सावली तालुक्यातील उपरी येथे बुधवारी पहाटे ३ वाजताच्या दरम्यान येथील सामाजिक कार्यकर्ते देवेंद्र बोदलकार (४०) यांचे डोक्यावर ट्रॅक्टरची ट्रॉली पडल्याने अपघाती निधन झाले. ...
उमरेड-कऱ्हांडला अभयारण्याच्या गोठणगाव प्रवेशद्वारावर सध्या पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. अभयारण्यातील टी-थ्री वाघिणीने चार बछड्यांना जन्म दिला आहे. या चारही बछड्यासह वाघिणीचा मुक्तसंचार उमरेड - कऱ्हांडला अभयारण्याला भेट देणाऱ्यांसाठी आकर्षणाचे केंद् ...
माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी लागू केली होती. या आणीबाणीचा विरोध करण्यासाठी अनेक लोकांनी तुरुंगवास भोगला होता. त्याकाळी तुरुंगवास भोगलेल्या लोकांना भाजप सरकारने पेन्शन लागू केली आहे. ...