हायवा ट्रकने बैलगाडीला धडक दिल्याने युवतीचा जागीच मृत्यू झाला तर वडील गंभीर जखमी झाले. ही घटना गुरूवारी दुपारच्या सुमारास करंजी-गोंडपिपरी मार्गावर घडली. पुजा कोरडे (२०) रा. धानापूर असे मृतक युवतीचे नाव आहे. ...
जिल्ह्यात शाश्वत स्वच्छतेचे वातावरण निर्माण करण्यासाठी शौचालयाच्या नियमित वापरासह गावस्तरावर सांडपाणी व घनकचऱ्याचे शास्त्रोक्त पध्दतीने व्यवस्थापन करणे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांनी केले. जिल ...
फौजदारी प्रक्रिया संहिता (सीआरपीसी) यातील कलम ४८२ मध्ये उच्च न्यायालयाला अमर्याद अधिकार देण्यात आले आहेत. या अंतर्गत उच्च न्यायालय विवेकबुद्धीच्या आधारावर कोणत्याही आदेशाची अंमलबजावणी करून घेणे, कायदेशीर प्रक्रियेचा दुरुपयोग थांबवणे व पक्षकाराला योग् ...
शाळेच्या पहिल्या दिवशी राज्यभरात विद्यार्थ्यांचे भरभरून स्वागत करण्यात आले. मेळघाटच्या काजलडोह येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत मात्र विद्यार्थ्यांना पहिला दिवस व्हरांड्यातच बसून काढावा लागल्याचे संतापजनक चित्र उघडकीस आले. ...
जिल्हा व तालुकास्तरावर प्रकल्पग्रस्तांनी विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी गुरुवारी चक्काजाम आंदोलनाच्या माध्यमातून शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी तो उधळून लावला. विदर्भ बळीराजा प्रकल्पग्रस्त कृती संघर्ष समितीने पोलिसांच्या कृतीचा ...
जिल्हा परिषद सत्ताधारी पक्षाने सन २०१८-१९ मध्ये बांधकाम विभागाकडील ग्रामीण रस्ते आणि इतर जिल्हा मार्गाच्या कामासाठी सुमारे ४५ कोटी रुपयांचे नियोजन केले होते. सदर नियोजनात प्रस्तावित केलेल्या कामांना जिल्हा नियोजन समितीची मान्यता घेण्यात न आल्याने या ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या क्रीडा व शारीरिक शिक्षण संचालक नियुक्ती प्रक्रियेला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान देण्यात आले आहे. या पदासाठी अपात्र ठरविण्यात आलेल्या अर्जदार डॉ. वंदना इंगळे यांनी रिट याचिकेद्वारे हे ...
नागपूर-मुंबई हायवे क्रमांक ६ वर लोणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत २६ जून रोजी पकडल्या गेलेल्या ट्रकमधून ५५ लाखांच्या गांजाचे मोठे घबाड उघडकीस आले. ही माहिती बडनेरातूनच फुटल्याची आणि येथेच अमली पदार्थाच्या तस्करीचे मोठे रॅकेट असल्याची माहिती सूत्रांकडून ‘ल ...
शहरात भारनियमन वाढले. आयपीडीएस योजनेची अपूर्ण कामे आहेत. डीबी उघड्यावर असल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. या सर्व प्रकाराला महावितरणच्या अधिकाऱ्यांचा हलगर्जीपणा कारणीभूत असल्याचा आरोप करीत माजी आमदार रावसाहेब शेखावत यांच्या नेतृत्वात काँग्रेसच्या पदाध ...
सतरा लाख रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या कोल्हापुरी बंधाऱ्याचा खांब कोसळल्याचा प्रकार राजुरा शिवारात उघडकीस आला असून निकृष्ट दर्जाच्या कामामुळे नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. जिल्हा परिषद सिंचन विभागाच्या दुर्लक्षितपणामुळे लाखो रुपयाचे सिमे ...