चामोर्शी शहराच्या प्रभाग क्रमांक १२, १३ व १४ परिसरात दरवर्षीच्या उन्हाळ्यात पाणी टंचाईला सामोरे जावे लागते. ही समस्या मार्गी लागावी, यासाठी प्रशासनातर्फे पावसाळ्यात फुटलेल्या नागोल तलावाची पाळ बांधकामास सुरूवात करण्यात आली. मात्र अर्धे काम झाल्यानंतर ...
सुधारीत वेतन संरचनेनुसार सातवा वेतन आयोग, एकस्तर पदोन्नतीचा लाभ देण्यात यावा, आदीसह विविध मागण्यांसाठी गोंडवाना विद्यापीठातील कर्मचाऱ्यांचे ३ जूनपासून टप्प्याटप्प्याने आंदोलन सुरू आहे. ...
बालपणापासूनच भजन, किर्तन, गायन, वादन असे संगीतमय वातावरणामुळे संगीताची ओढ व आकर्षण निर्माण झाले. काही दिवसानंतर प्रतिभाही निर्माण झाली. या प्रतिभेच्या जोरावर देसाईगंज तालुक्याच्या पाच युवकांनी संगीताच्या माध्यमातून रोजगार मिळविला आहे. ...
ज्येष्ठ स्वातंत्र्य संग्राम सैनिक तथा लोकमत वृत्तपत्र समूहाचे संस्थापक संपादक स्वर्गीय जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीनिमित्त मंगळवार दि.२ जुलै रोजी जिल्हा सामान्य रूग्णालयाच्या रक्तपेढीत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. ...
प्रवासी वाहतुकीचा परवाना असलेल्या आॅटो रिक्षातून कुठल्याही पद्धतीने विद्यार्थ्यांची वाहतूक करू नये, अशा सूचना न्यायालयाच्या आहेत. परंतु, वर्धा जिल्ह्यातील विविध भागात या सूचनांकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे लक्षात आल्याने उपप्रादेशिक परिवहन विभागाच्य ...
तालुक्यातील नागपूर-हैद्राबाद मार्गावर हळदगाव येथून कानकाटी शिवारातील हनुमान मंदिरात स्वंपाकासाठी जात असलेल्या भाविकांच्या कारला भरधाव असलेल्या ट्रकने धडक दिली. यात कारमधील आठ भाविक जखमी झाले. हा अपघात शनिवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास झाला. ...
येत्या आॅक्टोबरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आर्वी व पुलगाव, देवळी मतदारसंघ भाजपला जिंकायचे असेल तर पुलगाव-आर्वी नॅरोगेज रेल्वेचे ब्रॉडगेजमध्ये रुपांतर करण्याच्या कामाचा प्रारंभ करावा, अशी मागणी शकुंतला मुक्ती व विकास कृती समितीचे सचिव बाबासाहेब ...
शहरातून आर्वीकडे जाणारा अत्यंत वर्दळीचा मार्ग वाहनचालक, पादचाऱ्यांकरिता जीवघेणा ठरत आहे. मात्र, संबंधितांना सोयरसुतक नाही, रस्त्यावरील खड्डे बुजविण्याची मागणी वाहनचालक, नागरिकांतून होत आहे. ...
घरातील स्वयंपाकघरात ठाण मांडून बसलेला नाग पाहून महिला घाबरल्या. आरडाओरडा करू लागल्या, मात्र त्या नागाच्या दहशतीतून सुटका करण्यासाठी कुणीही धजावत नव्हते. ...