धकाधकीचे जीवन व कॉँक्रिटचे जंगल आता सर्वांनाच नकोसे होत चालले असून मनाच्या शांतीसाठी सर्वांची निसर्ग सानिध्याकडे ओढ वाढली आहे. याचीच प्र्रचिती यंदाच्या उन्हाळ्यातून दिसून आली. येथील नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्रात तब्बल १४ हजार ९४५ पर्यटकांनी ...
नगर परिषदेच्या हातपंप व पंपहाऊसचे पाणी वापरणाऱ्या कुटुंबीयांना विशेष-सामान्य पाणीपट्टी कर लावण्याचा नगर परिषद प्रशासनाचा प्रस्ताव सर्वानुमते नामंजूर करण्यात आला. नगर परिषदेच्या सर्व साधारण सभेत शुक्रवारी (दि.२८) तसा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे आता प ...
विद्यार्थी आपल्या समस्या बहुतांश वेळा शिक्षकांकडे सांगू शकत नाही. कुठल्याही प्रकारच्या समस्या तोंडी सांगण्यापेक्षा लिखीत मांडणे विद्यार्थ्यांना सोईचे वाटते. यासाठी प्रत्येक शाळेत तक्रार पेटी असणे आवश्यक असताना जिल्ह्यातील १६६१ पैकी १७८ शाळांमध्ये तक् ...
ज्येष्ठ स्वातंत्र्य संग्राम सैनिक तथा ‘लोकमत’ वृत्तपत्र समूहाचे संस्थापक संपादक स्व.जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीनिमित्त डॉ. हेडगेवार रक्तपेढी होल ब्लड कॉम्पोनेंट सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी (दि.२) सकाळी १० वाजता सिव्हिल ल ...
जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात जंगल आहेत. त्यात नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प लाभले आहे. मात्र व्याघ्र प्रकल्प अन्य प्रकल्पांच्या तुलनेत कोठेतरी कमी पडत आहेत. आता वन खाते माझ्याकडे असल्याने येथील व्याघ्र प्र्रकल्पाचा ताडोबाच्या धर्तीवर विकास करणार असल्या ...
नैसर्गिक आपत्ती कधीही सांगून येत नाही. मान्सून कालावधीत अचानक उद्भवणाऱ्या आपत्तीच्या परिस्थितीला आटोक्यात आणण्याकरीता सर्व विभागांनी पूर परिस्थितीचे सुक्ष्म नियोजन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे यांनी दिले. ...