ग्रामीण व दुर्गम भागात आजही बहुसंख्य डॉक्टर सेवा देण्यास तयार नाहीत. आरोग्याचे शिक्षण देणाऱ्या आणि धोरणे ठरविणाऱ्या बहुतांश संस्था या शहरकेंद्रित झाल्या आहेत. परिणामी, ग्रामीण भागात आज सार्वजनिक आरोग्याची परिस्थिती बिकट झाली आहे. दुसरीकडे वैद्यकीय शि ...
लोकमत वृत्तपत्रसमूह व ब्लड स्टोअरेज सेंटर हायटेक हॉस्पिटल अमरावती, लाईफलाईन ब्लड बँक नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने 'लोकमत'चे संस्थापकीय संपादक तथा ज्येष्ठ स्वातंत्र सेनानी स्व.जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंती निमित्ताने सोमवार, २ जुलै ...
गांजा वाहतूक करणाऱ्या ट्रकचा रस्ता निर्धोक करणाऱ्या चौथ्या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सोमवारी अटक केली. पोलिसांनी याप्रकरणी चारचाकी वाहन जळगावतून जप्त करून अमरावतीत आणले आहे. प्रवीण ऊर्फ दत्तु आप्पासाहेब पाटील (३२, रा. अडगाव) असे अटकेत ...
जून महिन्यात तब्बल २८ दिवस बेपत्ता राहिलेला वरूणराजा सदर महिन्याच्या शेवटच्या दोन दिवसात बऱ्यापैकी वर्धा जिल्ह्यात बरसल्याने शेतजमीनही ओली झाली आहे. सध्यास्थितीत जमिनीत असलेला ओलावा पेरणीसाठी योग्य असला तरी हवामानखात्याकडून उद्या मंगळवार आणि बुधवार ३ ...
लोकमतचे संस्थापक तथा ज्येष्ठ स्वातंत्र्य संग्राम सेनानी स्व. जवाहरलालजी दर्डा (बाबूजी) यांच्या जयंतीनिमित्त लोकमत परिवाराच्यावतीने मंगळवार २ जुलैला रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. रक्तदान हे श्रेष्ठदान असून या उपक्रमात नागरिकांसह रक्तदात्यांन ...
भरधाव कारने दुचाकीला धडक दिली. यात कारचालकासह दुचाकीवरील दोघे असे एकूण तीन जण जखमी झाले. हा अपघात वर्धा-वायगाव(नि.) मार्गावर इंझापूर शिवारात शिवनेरी ढाब्याजवळ सोमवारी झाला. रुपेश पाल, अंकीत साळवे आणि दिलीप साळवे अशी जखमींची नावे असल्याचे पोलिसांनी सा ...
वृक्षांची संख्या कमी होत असल्याने पृथ्वीवरील वातावरणातील बदलाचा अंदाज काही वर्षांपूर्वीच तज्ज्ञांकडून वर्तविण्यात आला होता. मात्र, सध्या झपाट्यानेच पृथ्वीवरील वातावरणात बदल होत आहेत. हा बदल पाहता जागातील ४० टक्के शहरात २०४० पर्यंत पाणी राहणार नाही. फ ...
औष्णिक वीज केंद्रातील राखेत जमिनीला मारक घटक मोठ्या प्रमाणात आहेत. या राखेमुळे शेती निरुपयोगी होत असून ही राख शेतीसाठी घातक आहे, असे प्रतिपादन मान्यवर वक्त्यांनी केले. ...
पुलगाव येथील दारूगोळा भांडारात झालेल्या दुर्घटनेत १९ जवान शहीद झाले होते. त्यांना शहिदांचा दर्जा बहाल करून त्यांच्या कुटुंबीयांना शासकीय सोई सवलती देण्यात याव्यात, अशी मागणी खा. रामदास तडस यांनी लोकसभेत शून्य प्रहरात केली. खा. तडस लोकसभेत बोलताना म्ह ...
अहिल्याबाई होळकर यांंचा इतिहास नवीन पिढीला माहित व्हावा या भावनेतून आपण राज्यात ६५ ठिकाणी स्मारक बांधली असून बाराशे खेडातही अहिल्याबाई होळकराच्या नावाने लहान समाज मंदिरे बांधण्याचा आपला मानस आहे. आज या ठिकाणी ६५ लाख रूपये खर्चाचे पुण्यश्लोक अहिल्याबा ...