मुंबई - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समारोप भाषण करताना मी महाराष्ट्राने दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडण्याचा प्रयत्न केल्याचं म्हटले. ... ...
येथील यशवंतनगरातील दीपा खियानी (३५) यांची त्यांचाच पुतण्या वीरेंद्र गोपीचंद खियानी (२४) याने हत्या केली. ही घटना मंगळवारी घडली असून आरोपीने दीपाला लोखंडी रॉडने मारहाण केल्यानंतर दीपाचा मृत्यू झाला. मृत दीपा डेकोरेशन व्यावसायीक सुनील खियानी यांच्या पत ...
पुलगाव येथून विद्यार्थी घेऊन जात असलेली स्कूल व्हॅन अनियंत्रित होत उलटली. यात विद्यार्थी जखमी झाले नसून वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हा अपघात विरुळ-रसुलाबाद मार्गावरील हुसेनपूर परिसरात मंगळवारी दुपारी २ वाजता झाला. ...
मंगळवारी नागपुरात तलाठी या पदासाठी लेखी परीक्षा घेण्यात आली. परीक्षा देण्यासाठी आलेल्या उमेदवारांना आधार कार्ड आणणे गरजेचे होते. काही उमेदवारांनी आधारकार्ड न आणता, ई-आधारावरून प्रिंट काढून परीक्षा नियंत्रकाला दिली. पण ई-आधारकार्ड चालत नसल्याचे सांगून ...
ब्रिटिश राजवटीपासून शंकुतला रेल्वे म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुलगाव-आर्वी नॅरोगेज मार्गाचे ब्रॉडगेजमध्ये रुपांतर करणे. तसेच आर्वी-वरुड या नवीन रेल्वेमार्ग प्रकल्पाला गती देण्याचा विषय खा. रामदास तडस यांनी लोकसभेत मांडून सरकारचे लक्ष त्याकडे वेधले. मंगळ ...
ज्येष्ठ स्वातत्र्य सेनानी तथा लोकमतचे संस्थापक संपादक जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीनिमित्त वर्धा जिल्हा लोकमत परिवाराच्यावतीने जिल्हा सामान्य रुग्णालयात रक्तदान शिबिराचे मंगळवारी आयोजन करण्यात आले. या शिबिराला वर्धेकरांनी उत्स्फूर्त प् ...
आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने जिल्ह्यात उमेदवारांची सर्वाधिक भाऊगर्दी वणी मतदारसंघात पहायला मिळणार आहे. तेथे पंचरंगी सामना होऊ शकतो. मुळात प्रमुख पक्षातच नियोजित उमेदवाराशिवाय इतर अनेक सक्षम चेहरे असल्याने उमेदवारीसाठी प्रचंड रस्सीखेच होणार आह ...
साप दिसला की सर्वांचीच भीतीने गाळण उडते. त्यातल्या त्यात सर्पदंश झाल्यावर तर विचारयलाच नको ! पावसाळ्याच्या दिवसात बाहेर पडणारे साप आणि सर्पदंशाचे प्रमाण वाढते. सोबतच सापांना मारण्याचेही ! मात्र विषारी आणि बिनविषारी सापांची ओळख नसल्याने केवळ भीतीपोटी ...
जिल्हा परिषद शाळेची वर्गखोली कोसळल्याची घटना मंगळवारी रात्री आष्टोना (ता.राळेगाव) येथे घडली. या प्रकारात शाळेतील डेस्क, बेंच व इतर साहित्याचे नुकसान झाले. वर्गखोलीची भिंत जीर्ण झालेली असताना शाळेने केलेल्या दुर्लक्षामुळे पालकांमध्ये कमालीचा रोष आहे. ...