अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या बेलोरा विमानतळाच्या कामाला आता गती मिळाणार आहे. खासदार नवनीत राणा यांनी बुधवारी दिल्ली येथे केंद्रीय मंत्री हरदिपसिंग पुरी यांची भेट घेऊन या मागण्यांवर चर्चा केली. यावर मंत्र्यांनी प्रस्ताव मागितल्याचे खासदार राणा म ...
खासगी व्यवस्थापनाच्या तुलनेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा तसुभरही कमी नाहीत, याची प्रचिती भाजीबाजार परिसरातील हिंदी, इंग्रजी माध्यमाच्या शाळेवरून येते. पाचवीनंतरचे प्रवेश पूर्ण झाल्याने येथे प्रवेश प्रक्रिया बंद झाल्याचा बोर्ड लावावा लागला. सातत ...
शिकार केलेल्या रानडुकराचे मांस विकलेल्या पैशावरून झालेल्या वादात वाघाच्या शिकारीचे बिंग फुटले असून आंतरराज्यीय शिकाऱ्यांची टोळी आयतीच वनविभागाच्या हाती लागली. हा वाद झाला नसता तर तुमसर तालुक्यातील सीतासावंगी येथे झालेल्या वाघाची शिकारही पुढे आली नसती ...
गत तीन चार दिवसांपासून सुरु असलेल्या अतिवृष्टीमुळे मोहाडी तालुक्यातील नवेगाव येथील एक घर कोसळले. सुदैवाने यात कोणतीही जीवीतहानी झाली नाही. मात्र एक कुटुंब उघड्यावर आले आहे. ...
जिल्ह्यात ३३ दिवसात २०१.५ मिमी पावसाची नोंद झाली असली तरी खरा पाऊस हा गत आठवड्यातीलच आहे. तब्बल महिनाभराच्या दडीनंतर पावसाचे आगमन झाले असून गत तीन दिवसांपासून जिल्ह्यात सर्वदूर पाऊस कोसळत आहे. यामुळे बळीराजा सुखावला असून रोवणीच्या कामाला वेग आला आहे. ...
मंगळवारी रात्रीपासून सततच्या पडत असलेल्या मुसळधार पावसाने तुमसर-रामटेक राज्य मार्गावरील काटेबाम्हणी-उसर्रा रस्त्यावर असलेल्या पुलाजवळ मोठ्या प्रमाणात पाणी वाहत आहे. त्यामुळे वाहतुकीची कोंडी झाली असून सदर राज्यमार्ग बंद आहे. ...
गत पाच दिवसांपासून संततधार पावसामुळे करडी परिसरातील नाल्यांना पूर आला आहे. वैनगंगा नदी, तलाव व विहिरींच्या पाण्याच्या पातळीत चांगलीच वाढ झाली. मात्र, पेरणीच्या हंगामातच अतिवृष्टी झाल्याने परे पाण्याखाली येवून सडण्याची भीती निर्माण झाली आहे तर शेतशिवा ...
'सबका साथ सबका विकास' अशी घोषणा असताना शासनाचीे पुन्हा शेतकऱ्यांविषयी उदासीनता दिसून येत आहेत. धान हमी केंद्रावर धान विकून ४५ दिवसांचा कालावधी लोटला असताना देखील आता खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांना चुकारे न मिळाल्याने शेतकरी खरीपाच्या तोंडावर संकटात साप ...
शाळा सुरू होण्याअगोदर जिल्हाधिकारी कार्यालयातील सेतूमध्ये अचानक गर्दी वाढते. कार्यालयात गर्दी होऊ नये म्हणून थेट शाळांमध्ये शिबिरे घेण्यात आली. विद्यार्थ्यांनी त्याचा लाभही घेतला परंतु सेतू कार्यालयातील गर्दी अजूनही कायम आहे. दररोज १५०० वर अर्ज येत आ ...
मागील चार दिवसांपासून जिल्ह्यात पाऊस हजेरी लावत आहे. आज बुधवारीदेखील पावसाने हजेरी लावली. दुपारी ३.३० वाजता चंद्रपूरसह जिल्ह्यातील अनेक भागात दमदार पाऊस झाला. सतत पाऊस हजेरी लावत असल्याने मामा तलाव, बोड्या व सिंचन प्रकल्पातील जलसाठ्यात चांगलीच वाढ हो ...