चंद्रपुरातील बाबा आमटे अभ्यासिकेचा दर्शनी भाग कोसळल्याची अफवा बातमीद्वारे काही पोर्टलच्या माध्यमातून पसरविण्यात येत आहे. मात्र ही अफवा खोटी असून पाणी लागल्यामुळे केवळ पिओपीची पट्टी पडल्याचे बांधकाम विभागाने स्पष्ट केले आहे. ...
नवेगाव मोरे बसस्थानकावर आईसोबत उभी असलेल्या श्रेया मंगेश मोरे (५) या बालिकेला गोंडपिंपरीकडे जात असलेल्या भरधाव ट्रकने चिरडल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी सकाळी घडली. घटनेनंतर ट्रकचालक गाडीसह पसार झाला. संतप्त नागरिकांनी रास्ता रोको के ...
पंतप्रधान पीक विमा योजनेमध्ये शेतकऱ्यांना भरघोस मदत मिळेल अशी घोषणा करण्यात आली होती. प्रत्यक्षात पीक विम्याच्या सुधारित आदेशामध्ये अनेक जाचक अटी टाकण्यात आल्या आहेत. यामुळे शेतकऱ्यांपेक्षा विमा कंपन्यानाच अधिक फायदा होणार आहे. राष्ट्रीयीकृत बँका प्र ...
राजुरा तालुक्यातील आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था देवाडा येथील ३८४ शेतकरी सभासदांना संस्थेच्या वतीने हंगाम खरीप हंगामाकरिता पीक कर्जाचे ३ कोटी ८२ लाखांचे धनादेश जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. ...
शेतमालाचा हमी भावाची घोषणा भारत सरकारने केली असून धानाच्या हमी भावात केवळ ६५ रुपयाने वाढ झाली आहे. हमी भावातील या तुटपूंज्या वाढीने धान उत्पादक प्रचंड निराश झाले आहेत. महागाईच्या काळात लागवड खर्च आणि उत्पन्नाचा मेळ बसत नसल्याने धानाला साधारणत: दोन ते ...
निवडणुकीनंतर वर्षभरात जात वैधता पडताळणी प्रमाणपत्र सादर न केल्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने साकोली नगरपरिषदेचे उपाध्यक्ष तरुण मल्लानी यांचे नगरसेवक पद रद्द केले. त्यामुळे त्यांना पायउतार व्हावे लागले. या निर्णयाने साकोलीत एकच खळबळ उड ...
गत चार, पाच दिवसांपासून कोसळणाºया पावसांच्या सरी, त्यात वाढलेल्या विषाणूंच्या प्रादुर्भावामुळे जिल्ह्यातील विविध भागांत सर्दी, ताप, खोकल्यासह विषाणूजन्य आजारांचे रुग्ण बळावले आहे. अशक्तपणा वाढून हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल होण्याची वेळ रुग्णांवर ये ...
अखिल भारतीय सरकारी कर्मचारी महासंघ, राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना जिल्हा शाखा भंडारा, जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ भंडारा यांच्या संयुक्त आवाहननुसार कर्मचाऱ्यांचे प्रलंबित मागण्याकडे लक्ष वेधण्यासाठी बुधवारला शासनाप्रती तीव्र असंतोष व्यक्त क ...
भंडारा आणि गोंदिया या दोन जिल्ह्याच्या सीमावादात अडकलेल्या नादुरुस्त पूलाचे बांधकाम करण्याकडे लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिकारी कानाडोळा करीत आहेत. पावसाळ्यात नाल्यावरील पुलामुळे संपर्क तुटल्यामुळे गोंडउमरी, निलज गावातील शेतकºयांची दोनशे एकर शेती संकट ...
शहरात दोन विकास संस्था कार्यरत असल्यामुळे अनेकदा विकास कामांमध्ये समन्वयाचा अभाव दिसून येतो. त्यामुळेच शहरात एकच विकास संस्था असावी, अशी मागणी अनेक वर्षांपासून नागरिकांकडून केली जात आहे. त्यांची ही मागणी पूर्ण होण्याची वेळ आता जवळ आली आहे. मुंबईतील स ...