लगतच्या घटांग घाटात सततच्या पावसाच्या पाण्यासोबत रस्त्यावर चिकन माती आल्याने दोन दिवसात दोन ट्रक उलटल्याची घटना शनिवारी उघड झाली. परतवाडा, घटांग, धारणी, इंदूर असा आंतरराज्य महामार्ग असून मागील आठवडाभर पावसाने दमदार हजेरी लावली. ...
जलयुक्त शिवार योजनेच्या धर्तीवर केंद्र सरकारच्या जलसंधारण नदी विकास व गंगा मंत्रालयाच्या वतीने राज्यातील ३४ जिल्ह्यात जलक्रांती अभियान राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. ...
गावातून अवैधपणे रेतीची वाहतूक करणाऱ्या टिप्परने ट्रान्सफार्मरला धडक दिल्याने विद्युत ट्रान्सफार्मरसह सहा विद्युत खांब जागीच कोसळले. त्याचवेळी आगीचा मोठा आगडोंब निर्माण झाला, परंतु कोणतीही हानी न होता मोठा अनर्थ टळल्याने गावकऱ्यांत चर्चेचा विषय झाला आ ...
येथील अक्षय नागरी पत संस्थेच्या इमारतीत शिरून चोरट्यानी ट्राँगरूमसह तिजोरी फोडण्याचा प्रयत्न केल्याची घटना शनिवारी सकाळी ९ वाजता उघडकीस आली. या पतसंस्थेतील रोख सुरक्षित आढळून आली. ...
गुरू-कृपा होण्याला शप्रथम शिष्यपणा म्हणजे पात्रता अंगी आली पाहिजे. गुरूचे मन, गुरूची बुद्धी, गुरूच तप याशी शिष्य अनन्य झाला पाहिजे तरच गुरूची कृपा होणार. यासाठी प्रथम गुरू-आज्ञेचे व्रत पाळले पाहिजे आणि त्यासाठी जी हिंमत, जो त्याग, जी गंभीरता, जो संयम ...
तलावांचा जिल्हा अशी ओळख असलेल्या गोंदिया जिल्ह्याल्याला सारसांचा जिल्हा अशी ओळख हळूहळू प्राप्त होत आहे. प्रेम आणि वैभवाचे प्रतीक असलेल्या सारस पक्षांच्या संवर्धनासाठी मागील १४ वर्षांपासून सुरू असलेल्या संवर्धन मोहीमेमुळे गोंदिया आणि बालाघाट जिल्ह्यात ...
चंद्रपूर वीज केंद्राच्या परिसरात पट्टेदार वाघ, बिबट, अस्वल या वन्यप्राण्यांचे वास्तव्य आढळून येत आहे. अनेकांना या परिसरात पट्टेदार वाघांचे दर्शन झाले आहे. त्यामुळे वीज केंद्राच्या वसाहतीत व आजुबाजुच्या गावांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ...
१ नोव्हेंबर २००५ नंतरच्या कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र राज्य नागरी सेवा अधिनियम १९८२ व १९८४ ची जुनी पेन्शन योजना पूर्ववत लागू करावी, तसेच १ नोव्हेंबर २००५ नंतरच्या मय्यत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना त्याचा लाभ तात्काळ देण्यात यावा, ...
लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : जिल्ह्यातील नागरिकांच्या आरोग्य सेवेसाठी एका वर्षात कॅन्सर महाविद्यालय तर पुढील दोन वर्षांत वैद्यकीय महाविद्यालयाच्या ... ...
पश्चिम विदर्भ हा हमखास पाऊस बरसणारा प्रदेश आहे. या ठिकाणी ८५० ते ११०० मिमीपर्यंत पाऊस पडतो. तरीही पाणी अडवा पाणी जिरवा हे सूत्र विदर्भात यशस्वी झाले नाही. भरमसाट पडणारा पाऊस आणि वाहून जाणारे बांध, फुटणारे चर याला कारणीभूत आहे. यानंतरही त्याच तंत्रज्ञ ...