अंगणवाडीतून चिमुकल्यांना दिल्या जाणाऱ्या पोषण आहारातील ‘टेक होम रेशन’ (टीएचआर) उपमा, शिरा, शेवया, सुकळी बंद करून कडधान्य वितरण करण्यात येणार आहे. याबाबत राज्याच्या महिला व बाल कल्याण आयुक्त कार्यालयाने महाराष्ट्र राज्य सहकारी ग्राहक महासंघासोबत करार ...
तालुक्यातील शिराळा येथील संगीता विजय आखरे (२८, रा. शिराळा) यांचा शनिवारी सकाळी कुलरचा जबर शॉक लागल्याने मृत्यू झाला. मृत्यूपूर्वी त्यांना गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारार्थ नेले होते. मात्र वैद्यकीय अधिकारी हजर नसल्याने त्यांना ऐनवेळी अमरावती ...
‘ब्रेन स्ट्रोक’मुळे कोमात जाऊन पुढे ‘ब्रेन डेड’ झालेल्या ३८ वर्षीय मुलाच्या अवयवदानासाठी त्याची आई, पत्नी आणि बहिणीने पुढाकार घेतला. असह्य दु:खात असताना स्वत:ला सावरत आपल्या माणसाचे अस्तित्व कायम ठेवण्याचा निर्णय घेतल्याने चौघांना जीवनदान मिळाले. ...
शेतात पेरणी चालू असताना विजेचा शॉक लागल्याने एक बैल जागीच गतप्राण झाला. पेरणी करणारा ईसम थोडक्यात बचावले. शनिवारी सकाळी ११ च्या सुमारास लखाड येथील सुधीर निपाणे यांच्या शेतात हा अपघात घडला. ऐन पेरणीच्या हंगामात बैल दगावल्याने हरिदास ठाकरे (रा. लखाड) य ...
लगतच्या घटांग घाटात सततच्या पावसाच्या पाण्यासोबत रस्त्यावर चिकन माती आल्याने दोन दिवसात दोन ट्रक उलटल्याची घटना शनिवारी उघड झाली. परतवाडा, घटांग, धारणी, इंदूर असा आंतरराज्य महामार्ग असून मागील आठवडाभर पावसाने दमदार हजेरी लावली. ...
जलयुक्त शिवार योजनेच्या धर्तीवर केंद्र सरकारच्या जलसंधारण नदी विकास व गंगा मंत्रालयाच्या वतीने राज्यातील ३४ जिल्ह्यात जलक्रांती अभियान राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. ...
गावातून अवैधपणे रेतीची वाहतूक करणाऱ्या टिप्परने ट्रान्सफार्मरला धडक दिल्याने विद्युत ट्रान्सफार्मरसह सहा विद्युत खांब जागीच कोसळले. त्याचवेळी आगीचा मोठा आगडोंब निर्माण झाला, परंतु कोणतीही हानी न होता मोठा अनर्थ टळल्याने गावकऱ्यांत चर्चेचा विषय झाला आ ...
येथील अक्षय नागरी पत संस्थेच्या इमारतीत शिरून चोरट्यानी ट्राँगरूमसह तिजोरी फोडण्याचा प्रयत्न केल्याची घटना शनिवारी सकाळी ९ वाजता उघडकीस आली. या पतसंस्थेतील रोख सुरक्षित आढळून आली. ...
गुरू-कृपा होण्याला शप्रथम शिष्यपणा म्हणजे पात्रता अंगी आली पाहिजे. गुरूचे मन, गुरूची बुद्धी, गुरूच तप याशी शिष्य अनन्य झाला पाहिजे तरच गुरूची कृपा होणार. यासाठी प्रथम गुरू-आज्ञेचे व्रत पाळले पाहिजे आणि त्यासाठी जी हिंमत, जो त्याग, जी गंभीरता, जो संयम ...
तलावांचा जिल्हा अशी ओळख असलेल्या गोंदिया जिल्ह्याल्याला सारसांचा जिल्हा अशी ओळख हळूहळू प्राप्त होत आहे. प्रेम आणि वैभवाचे प्रतीक असलेल्या सारस पक्षांच्या संवर्धनासाठी मागील १४ वर्षांपासून सुरू असलेल्या संवर्धन मोहीमेमुळे गोंदिया आणि बालाघाट जिल्ह्यात ...