तालुक्यातील सर्व नऊ मध्यम प्रकल्प कोरडे पडले आहे. जुलै महिन्यात पावसाने पाठ फिरविल्याने सर्वत्र चिंतेचे सावट आहे. दुबार पेरणीचे संकट घोंगावते आहे. १ जून ते १२ जुलै या कालावधीत २८८.२ मिमी पाऊस अपेक्षित असताना प्रत्यक्षात केवळ १०३.३ मिमी अर्थात ३५.८ टक ...
भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील शेकडो तरुण शेतकरी दूध व्यवसायात आहेत. रेल्वे मार्गाने दुधाची वाहतूक करून नागपूर येथे दुधाची विक्री केली जाते. त्यांची वाढलेली संख्या लक्षात घेता महाराष्ट्र एक्स्प्रेसमध्ये दूध विक्रेत्यांसाठी स्वतंत्र डबा उपलब्ध करून देण्या ...
यावर्षी जिलह्यात रोवणीसाठी आवश्यक तेवढा पाऊस अद्यापही झाला नाही. परिणामत: पेरण्या लांबणीवर गेल्या. ज्यांच्याकडे सिंचनाची सोय आहे, अशा शेतकऱ्यांची संख्या जिल्ह्यात मोजकीच आहेत. परिसरातील काही भागात सिंचनाची सोय असणारे शेतकरी मात्र आपली रोवणी आटोपून घे ...
चंद्रपूर जिल्ह्यातून शिक्षणासाठी आलेल्या एका युवकाचा मृतदेह तुमसरजवळील खापा काटेबाम्हणी रस्त्याच्या कडेला आढळला. यामुळे एकच खळबळ उडाली. आशिष सुरेश पावडे (२१) रा. राजूरा (जि. चंद्रपूर) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. ...
कोरपना तालुक्यातील कुकुडसाथ या गावाने लोक सहभागातून विकास साध्य घेतला. ग्रामविकासाच्या दृष्टीने आदर्श घडविला. जिल्ह्यातील अन्य गावांनीही कुकुडसाथपासून प्रेरणा घेण्याची गरज आहे, असे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे यांनी वृक्षदिंडी व स्वच्छता ...
महिलांच्या आर्थिक विकासाच्या वाटा मोकळ्या होऊन प्रगती करावी, यासाठी पाच महिला स्वयंसहाय्यता बचतगटांना मिनी ट्रॅक्टर वितरण करण्यात आले. याशिवाय अन्य योजनांसाठी अनुदान दिल्या जाणार असून महिलांनी योजनांचा लाभ घ्यावा, असे प्रतिपादन राज्याचे वित्त, नियोजन ...
शहराचा केंद्रबिंदू असलेल्या सीताबर्डीच्या मुख्य मार्गासह इतरही भागात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे. विशेष म्हणजे, वर्षातून एक-दोन वेळा या भागात अतिक्रमणाची कारवाई होते, परंतु दुसऱ्याच दिवशी पुन्हा अतिक्रमण ‘जैसे थे’ होते. शुक्रवारी पुन्हा महानगरप ...
१३ वर्षांपूर्वी निधीअभावी रखडलेला गोवरी येथील बंधारा आता पूर्णत्वास येणार असून या बंधाऱ्याच्या बांधकामाला खनिज विकास निधीतून ६६.४३ लाखांची मंजुरी मिळाली आहे. कामाची निविदासुद्धा लवकरच निघणार आहे. त्यामुळे १३ वर्षांपूर्वी पाहिलेले शेतकऱ्यांचे हरितक्रा ...
असंख्य शहरात पाण्याचे अतिशय दुर्भिक्ष्य असून मानवाचे मंगळावर पाणी शोधण्याचे प्रयत्न सुरू आहे. भविष्यात पाण्याच्या एका थेंबासाठी डोळ्यातून दहा अश्रू गाळावे लागतील. अशा परिस्थितीत महाराष्ट्रातले चंद्रपूर शहर रेन वॉटर हार्वेस्टिंगद्वारे पाणी साठवण्याचा ...
नवोदय अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेतील आर्थिक घोटाळा प्रकरणात आरोपी असलेले अध्यक्ष अशोक शंकर धवड (६५) व त्यांच्या पत्नी किरण (५९) यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केले आहेत. त्या अर्जांवर १६ जुलै रोजी न्यायमूर्ती मनीष ...