श्रम करण्यास आम्ही मागे नाही. मेहनत करू, दिलेली जबाबदारी पूर्णपणे पेलून पक्षाला सत्ता मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू. राज्यात ताठर मानेने पक्ष कसा उभा राहील, यासाठी प्रयत्न करू, असे मत काँग्रेसचे नवनियुक्त कार्यकारी अध्यक्ष नितीन राऊत यांनी येथे व्यक् ...
जून महिन्यात मान्सूनने दगा दिला. जुलै महिन्याचा पहिला आठवडाही कोरडा गेला. विशेषत: विदर्भ आणि मराठवाड्यात आतापर्यंत सरासरीपेक्षा ३० ते ३१ टक्के पाऊस कमी पडला आहे. ...
राहुल गांधी यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा देताच बुडत्या जहाजातून अनेकांनी उड्या मारल्या. मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षांनीही ‘त्यागपत्र’ दिले. काँग्रेस पक्षात ‘त्याग’ शब्दाशी संबंध असलेले कोणी उरले आहे काय? हा प्रश्नच आहे. ...
यंदाच्या पावसाळ्यात ४५ दिवसांत ४२ टक्के पावसाची तूट आल्याने भर पावसाळ्यात पाणीटंचाईची दाहकता वाढली आहे. या पार्श्वभूमीवर पाणीटंचाईच्या उपाययोजनांना शासनाने दिलेली मुदतवाढ १५ जुलै रोजी संपुष्टात येत आहे. ...
इर्विन चौक येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ शनिवारी मध्यरात्री एक मनोरुग्ण महिला पोलिसांना दिसली. पोलिसांनी विचारपूस करण्याचा प्रयत्न केला. ती बोलण्यास तयार नव्हती. मात्र, तिचे हावभाव ओळखून पोलिसांना तिला जेवण आणून दिले. ...
तालुक्यातील बेनोडा येथे विक्रीच्या बेतात राहत्या घरात डिझेलचा अनधिकृत साठा ठेवलेल्या एका आरोपीस रविवारी अटक करण्यात आली. बेनोडा पोलिसांनी रविवारी दुपारी एका चारचाकी वाहन व २२५ लिटर डिझेल जप्त केले. सुनील नत्थुजी गोरले (४०, रा. बेनोडा) असे आरोपीचे नाव ...
राज्यात १ जुलैपासून ३३ कोटी वृक्षलागवडीचा कार्यक्रम धडाक्याने सुरू झाला आहे. मात्र, जिल्ह्यातील ग्रामंपचायतींना दीड फुटांपेक्षा कमी उंचीची रोपे देण्यात आली आहे. ही बुटकी रोपे जगणार कशी, हा गंभीर प्रश्न आहे. त्यामुळे वृक्षलागवड मोहीम म्हणजे ‘खड्डे दोन ...