शहरात कधी नव्हे एवढा पाण्याचा दुष्काळ यावर्षी पडला. विहिरी, बोअरवेल कोरड्या पडू लागल्या आहे. नगरपालिका पाणी पुरवठा करण्यास असमर्थ ठरली. शहरवासी पावसाची चातकाप्रमाणे वाट पाहत आहेत. अशातच पर्यावरण संवर्धन संस्था मागील ५ वर्षांपासून घरोघरी रेन वॉटर हार् ...
आषाढी एकादशी उत्सवानिमित्त पंढरपूर येथे हाणाऱ्या भक्तांसाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या यवतमाळ विभागातून १५३ बसेस सोडल्या जाणार आहे. जिल्ह्यातील सर्व नऊही आगारातून ८ जुलैपासून जादा बसेस सोडण्यात येणार आहे. ...
सुरक्षित मातृत्व आणि बाळाच्या सुदृढ आरोग्यासाठी सकस आहार, व्हिटॅमिन आणि कॅल्शियम आयुष्याची शिदोरी ठरू शकते. यासाठी गर्भवतीसह कुटुंबातील जबाबदार व्यक्तींनी काळजी घेणे गरजेचे आहे, असे मत स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र संघटनेच्या अध्यक्ष डॉ. प्रीती काबरा या ...
निवडणुकीच्या माध्यमातून निवडण्यात आलेले कर्णधार आणि उपकर्णधार यांचा पदग्रहण सोहळा यवतमाळ पब्लिक स्कूलमध्ये उत्साहात पार पडला. चारही सदनातील विद्यार्थ्यांनी कर्णधार आणि उपकर्णधारांची निवड केली. पदग्रहण सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून माध्यमिक शिक्षणाधि ...
कमी दर्जाचे आणि मानकात न बसणारे अन्न पदार्थ उत्पादित करून विक्री केल्याप्रकरणी अन्न व औषध प्रशासन विभागाचे (अन्न) सहआयुक्त आणि न्यायनिर्णय अधिकारी शशिकांत केकरे यांनी उत्पादक कंपनी आणि प्रतिनिधीला एकूण एक लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. ...
आरक्षणाची मर्यादा ५० टक्के पर्यत असावी या मागणीसाठी पुकारण्यात आलेल्या ‘सेव मेरीट-सेव नेशन’ आंदोलनांतर्गत शुक्रवारी (दि.२८) शहरात निघालेल्या रॅलीने नगरी गजबजली होती. सामान्य वर्गातील नागरिकांनी प्रथमच काढलेल्या या रॅलीत १५ हजारांवर नागरिकांनी भाग घेत ...
नगर परिषद अंतर्गत येणाऱ्या ग्राम रिसामा येथील राधाकृष्ण मंदिर परिसरातील जोडाबोडी तलावात हजारो मासे मरण पावल्याचे शुक्रवारी (दि.२८) सकाळी आढळून आले आहे. त्यामुळे मत्स्य व्यवसाय करणारे दुर्गाप्रसाद रहेकावार, भाऊलाल भविरया व संस्थेचे दिड ते दोन लाखांचे ...
या वयात दिल्ली बघायला मिळणार असा विचारही केला नव्हता. मात्र ‘लोकमत’च्या संस्काराचे मोती या स्पर्धेने ही ंसंधी मिळवून दिली. अन्यथा हवाई सफर करता येणार अशी कल्पनाही कधी केली नव्हती. ...
जून महिना संपत असताना आतापर्यंत एक-दोनदाच जिल्हयात बरसलेल्या पावसाने गुरूवारी (दि.२७) रात्री जिल्ह्यात दमदार हजेरी लावली. धो-धो बरसलेल्या या पावसाची जिल्ह्यात ३१९ मिमी नोंद घेण्यात आली असून त्याची ९.६७ एवढी सरासरी आहे. या पावसामुळे जिल्हावासीयांना दि ...