शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने घटनात्मक बंधन पायदळी तुडवून नियमावलीतील अनुसूची ‘क’ वगळण्याबाबत तसेच नियम ७ मधील पोटनियम (१) व (२) ऐवजी सुधारित पोटनियम अंतर्भुत करण्याबाबतचा मसुदा ४ जुलै २०१९ ला प्रकाशित केला आहे. ...
सालेकसा तालुका तात्काळ दुष्काळग्रस्त घोषित करुन शेतकऱ्यांना आर्थिक मदत निधी देण्यात यावी, अशी मागणी तालुका काँग्रेस कमिटीच्यावतीने मुख्यमंत्र्यांना करण्यात आली आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाने तहसीलदार सी.जी. पित्तुलवार यांना निवे ...
तालुक्यासह जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करण्यात यावा यासह अन्य मागण्यांसाठी राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाच्यावतीने सुरू असलेल्या धरणे आंदोलनांतर्गत शुक्रवारी (दि.२६) येथील उपविभागीय अधिकारी अनंत वालस्कर यांना निवेदन देण्यात आले. ...
अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत भारतीय जवानांनी २० वर्षांपूर्वी त्यांच्या शौर्यातून आणि बलिदानातून देशाचे रक्षण केले. प्रसंगी प्राणांची आहुती दिली. त्यांच्या शौर्य आणि बलिदानाचे स्मरण म्हणून आज संपूर्ण देशभरात कारगिल विजय दिवस साजरा केला जात आहे. कारगिल य ...
शहरातील आर्वी रोड, पिपरी (मेघे) येथील हनुमान टेकडी कधीकाळी ओसाड पडली होती. या टेकडीवर मद्यपींचा वावर आणि अनैतिक कृत्यांना उधाण आले होते. अशा स्थितीत वैद्यकीय जनजागृती मंच, वैद्यकीय व्यावसायिक आणि विविध सामाजिक संस्थांनी एकत्र येत मोठ्या मेहनतीने या ट ...
भारतातील इतिहास, संस्कृती व गांधींजीचा सहवास यावर थ्रीडी चित्र संकल्पनेवर आधारित थिएटर, सेवाग्राम परिसरातील २५ ग्रामपंचायती व आराखड्यातील विजेची कामे पूर्ण सोलरवर आणण्यासाठी सोलर पार्क आणि बांबू लागवड या अतिरिक्त कामासाठी १०० कोटी रुपयांच्या कामाचे प ...
राज्य परिवहन महामंडळाच्या गणेशपेठ बस आगाराचा व्यवस्थापक विजय पंजाबराव कुडे याला तीन हजारांची लाच स्वीकारताना एसीबीच्या पथकाने रंगेहात पकडले. कॉटन मार्केट चौकातील एका बारमध्ये शुक्रवारी सायंकाळी ६. १० वाजता झालेल्या या कारवाईमुळे एसटी कर्मचाऱ्यांत प्र ...
तापाने फणफणत असलेल्या अनोळखी व्यक्तीला पोलीस शिपायाने मध्यरात्री कोणतेही वाहन नसताना प्रयत्नांची पराकाष्टा करून ३० किलोमीटरच्या अंतरावरील दवाखान्यात दाखल केले. शिपायामुळे वेळीच उपचार मिळाल्याने त्या व्यक्तीचा जीव वाचला. ही घटना तळेगाव (श्या.पं.) पोली ...
यावर्षी सुरुवातीला आठ घाटांचा लिलाव होऊन ६ कोटी ७४ लाख ४१ हजार रुपयाचा महसूल शासनाच्या तिजोरीत जमा झाला. या आठ वाळूघाटांपैकी सहा वाळू घाटांना जुलैपर्यंत वाळूउपशाची परवानगी देण्यात आली होती. आता या सर्व घाटांची मुदत संपली आहे. ...
गुरुवारपासून पावसाने पुनरागमन केल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहे. त्याचबरोबर शहरातील वातावरणात वाढलेल्या उकाड्यापासून तूर्तास दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यात हवामान खात्याने १०८.४ मि.मी. पावसाची नोंद केली आहे. ...