गेल्या बजेटमध्ये पर्याप्त निधीची तरतूद केल्यानंतरही मनपाच्या क्रीडा विभागाने रबर मॅटची खरेदी केली नाही. त्यामुळे निधी परत गेला. विभागाने खो-खो, कबड्डी, कुस्ती स्पर्धेसाठी रबर मॅट भाड्याने घेतली आणि त्याकरिता २७ लाख रुपये खर्च केले. त्यानंतर आता कबड्ड ...
प्रसुतीनंतर आईचे दूध हे बाळाच्या आणि आईच्याही आरोग्यासाठी अतिशय महत्त्वाचा घटक आहे. परंतु बदलत्या जीवनशैलीमुळे आहारात मोठ्या प्रमाणात बदल झाले असून महिलांमध्ये स्तनपानाच्या समस्या निर्माण होताना दिसत आहेत. त्यामुळे जगभरात या विषयावर जनजागृतीसाठी १ ते ...
राजुरा तालुक्यातील वेकोलिच्या बल्लारपूर क्षेत्रातील सास्ती, पोवनी, गोवरी कोळसा खाणीत भारतीय कोयला खदान मजदूर संघ, संयुक्त खदान मजदूर संघ व हिंद मजदूर सभा या कामगार संघटनांनी द्वारसभा घेऊन कोल इंडियाचे खासगीकरणाच्या विरोधात जोरदार घोषणा देऊन निषेध नों ...
आयुध निर्माणीचे खासगीकरण केल्यास कामगारांचे मोठे नुकसान होऊ शकते. त्यामुळे कामगारांच्या हितांचे संरक्षण करण्याची मागणी आयुध निर्माणी भारतीय प्रतिरक्षा मजदूर संघाने माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांच्याकडे निवेदनातून केली. ...
मागील पाच-सहा दिवसांपासून चंद्रपूर जिल्ह्यात संततधार पाऊस सुरू आहे. सततच्या पावसामुळे नदी-नाले, तलाव तुडुंब भरले आहे. शेतातील बांद्यांमध्ये पाणी साचल्याने सोयाबीन, कापूस व धान पºह्यांचे मोठे नुकसान होत आहे. पाऊस उसंत घेत नसल्याने मागील पाच दिवसांपासू ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा ९६ वा वर्धापनदिन ४ ऑगस्ट रोजी साजरा करण्यात येणार आहे. याप्रसंगी विद्यापीठातर्फे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जीवनसाधना पुरस्काराने समाजसेवक रामभाऊ इंगोले यांचा सन्मान करण्यात येणार आहे. वारांगनांच्या अपत्या ...
वीज युनिटचे दर कमी करावे, आदीसह विजेच्या विविध मागण्यांकडे शासन व प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी विदर्भ राज्य आंदोलन समिती एटापल्लीच्या वतीने १ आॅगस्ट रोजी गुरूवारी एटापल्लीच्या महावितरणच्या कार्यालयासमोर वीज बिलाची होळी करण्यात आली. ...
नक्षलवादी विकास कामांना विरोध करतात. त्यामुळे भामरागड तालुक्यातील नागरिकांनी नक्षलवाद्यांना मदत करून आपले जीवन उद्ध्वस्त करू नये, असे आवाहन भामरागडचे उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे यांनी केले. ...
गडचिरोली शहरातील मुख्य तसेच वर्दळीच्या अंतर्गत रस्त्यांची दरवर्षी तात्पुरत्या स्वरूपात डागडुजी केली जाते. मात्र पावसाळा आला की, शहरातील अनेक रस्ते पुन्हा जैसे थे होतात. दरवर्षी येणारा हा अनुभव लक्षात घेऊनही स्थानिक प्रशासन सुस्त आहे. ...