येथील साडेसातशे वर्षांपूर्वीचे हेमाडपंथी शिवालय हजारो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. निसर्गरम्य परिसरात हे पुरातन ऐतिहासिक मंदिर संपूर्ण दगडी बांधणीचे असून, त्यावरील कोरीव शिल्प व रेखीव बांधकामाने केवळ पावन आणि पवित्रच नव्हे तर प्रेक्षणीयपण आहे. श्रावण ...
तालुक्यातील विविध रस्त्यांवर असलेल्या नदी-नाल्यांना ओलांडण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने पूल बांधले आहे. मात्र त्यामधील काही पूल धोकादायक असूनही त्यावरून वाहतुकीची वर्दळ सुरू आहे. त्यामध्ये पाटाळा, शिरपूर, पेटूर गावाजवळील पूल जीवघेणे ठरत आहेत. ...
ग्रामीण भागातील नागरिकांना तत्काळ आणि योग्य आरोग्यसेवा मिळावी यासाठी आरोग्य केंद्राची निर्मिती करण्यात आली. मात्र घारफळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्र याला अपवाद ठरत असल्याचे दिसून येत आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांशिवाय या केंद्राचा कारभार सुरू आहे. अनेकदा ...
येथील जवाहरलाल दर्डा इंग्लिश मीडियम शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षक तथा अॅथलेटिक कोच अजय प्रकाशराव मिरकुटे यांना महागुरू द्रोणाचार्य राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ...
राज्यात मागील पाच वर्षांत पूर्वीच्या सरकारपेक्षा आमच्या सरकारने दुप्पट काम करुन सुद्धा काही प्रश्न मार्गी लावणे शिल्लक आहे. त्यामुळे ते कसे सोडविता येतील याचा विचार आम्ही करीत आहोत. विरोधकांकडे सध्या कुठलेच मुद्दे नसल्याने ते ईव्हीएमचा मुद्दा पुढे कर ...
अर्जुनी-मोरगाव तालुक्याच्या केळवद (तुकुमनारायण) येथील केवलराम वालदे यांच्या घरी गोठ्यात बांधलेल्या पाच बकऱ्या व एक बोकडाची शिकार बिबट्याने केली. ३ते४ आॅगस्टच्या रात्री ही घटना घडली. केवलराम वालदे यांचे ६० हजाराचे नुकसान झाले. ...
शेतकऱ्यांना दुष्काळी परिस्थितीवर मात करता यावी आणि सिंचनाची समस्या भेडसावू नये यासाठी मागील पाच वर्षांत राज्य सरकारने अनेक सिंचन प्रकल्प मार्गी लावले. सिंचन प्रकल्पांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना समृध्द आणि सक्षम करण्याचा आमचा ध्यास असल्याचे मुख्यमंत्र ...
राज्य सरकारने शिक्षकांना सातवा वेतन आयोग लागू केला होता. मात्र यातून नगर परिषद अंतर्गत कार्यरत प्राथमिक शिक्षकांना वगळण्यात आले होते. शासनाच्या दुजाभावामुळे शिक्षकांमध्ये रोष व्याप्त होता. दरम्यान राज्य सरकारने शुक्रवारी नगर परिषद व नगर पंचायत अंतर्ग ...
पंतप्रधान ग्राम सडक योजनेंतर्गत लाखो रुपये खर्चून वर्षभरापूर्वीच तिरोडा तालुक्यातील घाटकुरोडा-घोगरा ते देव्हाळा या रस्त्याचे बांधकाम करण्यात आले होते.मात्र अल्पावधीत या रस्त्याची दुर्दशा झाली असून पायी चालने सुध्दा अवघड झाले आहे. या रस्त्याची अद्यापह ...