Maharashtra (Marathi News) मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव हे कोल्हापूर आणि सांगतीलीत पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पूरग्रस्त भागात आहेत ...
पुराचा सर्वाधिक फटका बसलेल्या कोल्हापूर व सांगली या जिल्ह्यांमध्ये १०५ बचाव पथके कार्यरत करण्यात आली आहेत. ...
महाराष्ट्रात सर्वदूर सुरू असलेल्या पावसाचा फटका राज्याची लोकवाहिनी असलेल्या एसटीलाही बसला आहे. ...
महाराष्ट्रावरील कोल्हा'पूरसंकट' देशानं पाहिलंय, देशभरातून त्यासाठी मदत येत आहे. ...
अतिवृष्टीमुळे जिल्हा परिषदेच्या २ हजार १७७ शाळा बाधित झाल्या असून त्याचा फटका १ लाख ६३ हजार २७५ विद्यार्थ्यांना बसेल असा अंदाज आहे. ...
जमावाने शहरातील दुकाने, वाहनांवर दगडफेक केल्याने मोठे झाले आहे ...
धरणातून पाण्याचा विसर्ग केल्यास पुराचा धोका संभवतो. एक टीएमसी, क्युसेक, क्युमेक, निळी रेषा, लाल रेषा म्हणजे नेमकं काय हे जाणून घेऊया. ...
या पूरग्रस्त भागासाठी देशभरातून मदतीची ओघ सुरू आहे. ...
अध्यात्मिक ताकद वाढल्याशिवाय देशाची सेवा करण्याची ताकद निर्माण होणार नाही... ...
लोकसभा निवडणुकीत डॉ. अमोल कोल्हे यांना आंबेगाव मतदार संघातून आघाडी मिळाली आहे. कोल्हे यांना या मतदार संघातून एक लाख ७ हजार ७८१ मते मिळाली. तर आढळरावांना ८२ हजार ८४ मते मिळाली. परंतु, आता खुद्द आढळराव किंवा त्यांच्या कुटुंबियांपैकी कुणीतरी या मतदार सं ...