पंचायत समितीने बांधकाम केलेल्या दुकानाच्या गाळ्यांमध्ये काही नागरिकांनी अतिक्रमण केले. ही बाब पंचायत समितीला माहित होताच पंचायत समितीने पोलिसांची मदत घेत सोमवारी अतिक्रमण हटविले. त्यामुळे जवळपास दोन तास तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. ...
महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या दोघांनाही या देशात अस्पृश्यता नको होती. गांधी हा बदल सामाजिक सुधारणांतून घडवू पाहत होते, तर बाबासाहेबांना त्यासाठी कठोर कायदे असावेत, असे वाटत होते. दोघांचा उद्देश एकच होता, मात्र भिन्न मार्ग असलेले हे सहवेद ...
तालुक्यातील सुकळी-दौलतपूर गावाला जोडणाऱ्या रस्त्यावरील पुलाचा काही भाग खचल्याने दोन गावांचा संपर्क तुटला आहे. यासंदर्भात ग्रामस्थांनी लोकप्रतिनिधींना दुरुस्तीसाठी पाठपुरावा करण्याबाबत मागणी केली. मात्र, कायम दुर्लक्ष केले जात आहे. ...
जुलैच्या शेवटच्या तर आॅगस्ट महिन्यात दुसऱ्या आठवड्यात झालेल्या पावसामुळे सध्यास्थितीत जिल्ह्यातील दोन मध्यम आणि पाच छोटे जलाशय १०० टक्के भरले आहे. विशेष म्हणजे वर्धा शहरासह परिसरातील १३ गावांची पिण्याची पाण्याची समस्या निकाली काढण्यासाठी फायद्याचा अस ...
स्थानिक गुन्हे शाखेने घरफोड्या करणारी टोळी जेरबंद केली. याच चोरट्यांच्या टोळीतील सदस्यांना रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील काही घरी चोरी केल्याची कबुली दिल्याने त्यांना रामनगर पोलिसांच्या स्वाधिन करण्यात आले. ...
स्थानिक दुर्गा चित्रपटगृह मार्गालगतच्या तीन दुकानांना शॉर्टसर्किटमुळे आग लागली. यात दुकानातील संपूर्ण साहित्य जळाल्याने सदर तीनही छोट्या व्यावसायिकांचे सुमारे ८ लाखांचे नुकसान झाले. ही घटना रविवारी रात्री घडली. ...
आपली साहित्यकृती ज्ञानपिठ पुरस्काराच्या लायकीची होती. तरीही लायकी नसताना भालचंद्र नेमाडे यांच्या पुस्तकाला हा पुरस्कार मिळाला. अलिकडे पुरस्कारही मॅनेज होत असून ज्ञानपिठाच्या पिठात आता किडे वळवळताहेत, अशी गंभीर टीका ज्येष्ठ कवी सुधाकर गायधनी यांनी केल ...
वर्तमान युगात सरकारी नोकरीला जादा महत्त्व दिले जाते. नोकरी लागली म्हणजे संपूर्ण कुटुंबाची आयुष्याची चिंता मिटली, असे समजले जाते. मात्र आता दुर्दैवाने नोकरीवर असलेल्या कुटुंब प्रमुखाचा मृत्यू झाल्यास त्याच्यावर अवलंबून असणाऱ्या कुटुंबाचे काय हाल होऊ श ...