गेल्या काही दिवसापासून किमतीत वाढ झाल्यामुळे सुकामेव्याची खरेदी गरीब आणि सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेली आहे. जीएसटीचा किमतीवर परिणाम झाला आहे. तीन वर्षांच्या तुलनेत यावर्षी भाव दुपटीवर गेल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. ...
नवीन नगरसेवकांच्या तक्रारींची दखलच घेतली जात नसल्याचा आरोप सत्तापक्ष व विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी केला. यावर सत्तापक्ष नेते संदीप जोशी संतप्त झाले. निर्देशांची दखल घेतली जात नसतानाही आम्ही जाब विचारायचा नाही का, असा सवाल त्यांनी प्रशासनाला केला. ...
भारतीय पोलीस सेवेच्या (आयपीएस) राज्यातील चार पोलीस अधीक्षक / उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश गृहविभागाने मंगळवारी जारी केले. या यादीत रौशन यांचेही नाव आहे. ...
सरपंचांचा सन्मान उंचावण्यासोबत ग्रामविकासाच्या कामासाठी त्यांना प्रोत्साहित करण्याच्या उद्देशाने निवडीनंतर पद आणि गोपनीयतेची शपथ देण्याचा महत्त्वाचा निर्णय ग्रामविकास विभागाने घेतला आहे. ...
काँग्रेससोबत युती कायम ठेवायची आणि जे निवडून येण्याच्या ताकदीचे आहेत त्यांनाच तिकिटांमध्ये प्राधान्य द्यायचे, असे यवतमाळात अजित पवार यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे विधानसभेतील तिकिटेच्छुक आता आपापली विजयाची ताकद तपासायला लागले आहेत. ...