पुलावरील पाण्यातून लहान मोठी वाहनांची धोकादायक वाहतूक सुरु होती. बुधवारी सकाळी १० पर्यंत हा प्रकार सुरु होता. त्यानंतर कंत्राटदारांच्या कर्मचाऱ्यांनी रस्ता बंद केला. सकाळी ८.३० च्या सुमारास महिला कामगारांचे वाहन प्रवाहात अडकले होते. एका बैलबंडीने ओढू ...
प्रदूषणात वाढ होत असल्यामुळे मागील वर्षी शासनाने थर्माकोल व प्लास्टिवर बंदी घातली. तरीसुद्धा जिल्हात मोठ्या प्रमाणात प्लास्टिक पिशव्या व थर्माकोलची विक्री सुरु आहे. गणेशोत्सवामध्ये अनेकजण थर्माकोलद्वारे सजावटीला पसंती देतात. बहुतेक ठिकाणी मोठे देखावे ...
भटक्या विमुक्त जमातीतील विद्यार्थ्यांसाठी समाजकल्याण विभागामार्फ त प्राथमिक १९, माध्यमिक ९ व उच्च प्राथमिक तीन शाळा चालविल्या जातात. या सत्रात १२ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी अतिरिक्त इतर शाळांमध्ये १८ जागा रिक्त आहेत. त्यामुळे समस्या निर्माण झाल्या आ ...
गडचांदूर परिसरातील लखमापूर येथे घर कोसळले. सिंदेवाही तालुक्यातील २० गावांचा संपर्क तुटला आहे. हिंगणघाट मार्गावरील चिचघट नाला, चिमूर-पिपर्डा रस्त्यावरील पालसगाव व नवरगाव मार्गावरील पेंढारी गावाजवळ तलाव फुटल्याने परिसरातील अनेकांच्या शेतात पुराचे पाणी ...
तालुक्यात बोटेकसा व कोटगूल या दोन ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. एका केंद्रामध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यांची दोन पदे मंजूर आहेत. याशिवाय बेतकाठी, मसेली व इतर उपकेंद्रांमध्ये प्रत्येकी एका वैद्यकीय अधिकाऱ्यांचे पद मंजूर आहे. ...
दोन दिवसापूर्वी पहाटेच्या सुमारास आपले बैल चराईसाठी तिम्मा यांनी जंगल परिसरात नेत असताना त्याच्यावर दोन अस्वलांनी हल्ला चढविला. या हल्लयात मासू तिम्मा हा गंभीर जखमी झाला. दोन अस्वलांनी हल्ला करून त्याचे पोट फाटले व चक्क आतडे बाहेर आले होते. ...
इंडिगो एअरलाईन्स कंपनीच्या विमानांचा लेटलतिफीचा क्रम अजूनही सुरू आहे. प्रवाशांना सात तास विमानतळावर ताटकळत राहावे लागले. उड्डाणासाठी दुसरे विमान उपलब्ध करून देण्यासाठी प्रवाशांनी मुंंबई विमानतळावर एकच गोंधळ घातला. ...
हिंगणा मार्गावरील लोकमान्यनगर ते सीताबर्डी या १०.५ कि़मी. मार्गाचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ७ सप्टेंबरला सायंकाळी ४.५० वाजता महामेट्रोच्या सुभाषनगर स्टेशनवर होणार आहे. ...