गतवर्षीच्या अपुऱ्या पावसामुळे अप्पर वर्धा धरणाची पातळी अत्यंत खालावली होती. त्यामुळे जिल्ह्यात सर्वत्र चिंतेचे सावट पसरले होते. परंतु धरणक्षेत्रात मुसळधार पाऊस झाल्याने सोमवारी सकाळी धरणात ९९ टक्के जलसंचय झाल्याची नोंद घेण्यात आली. तत्पूर्वी मोर्शी, ...
रेल्वे पुलचे स्ट्रक्चरल (गुणवत्ता तपासणी) ऑडीट करण्याचे आदेश रेल्वे प्रशासनाने दिल्याची माहिती आहे. माडगी (देव्हाडी) येथील नदीपात्रात ब्रिटीशकालीन व दुसरा भारतीय स्थापत्य अभियंत्यांनी बांधकाम केलेले पुल आहे. १०० व ६० ते ६५ वर्ष दोन्ही पुलांना झाले आह ...
पाच दिवसांपासून सुरु असलेल्या कोसळधारामुळे शासनाच्या लाभक्षेत्र विकास प्राधिकरण क्षेत्रात येणाऱ्या लघुपाटबंधारे विभागांतर्गत असलेल्या ६३ प्रकल्पांत मुबलक जलसंचय झाला आहे. यातील २९ प्रकल्प ओव्हरफ्लो झाले आहेत. जिल्ह्यातील लघु, मध्यम व माजी मालगुजारी त ...
महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियान हे गावातील लोकांना भांडणापासून व पर्यायाने गुन्ह्यापासून परावृत्त करणे व गावातील तंटा गावातच समोपचाराने मिटावे या उदात्त हेतूने महाराष्ट्र शासनाने सन २००७ पासून सुरु केली. मात्र या अभियानाला राजकीय ग्रहण लागले असून ...
मागील चार दिवसापासून तुमसर तालुक्यात पाऊस बरसत सुरु असून मध्यप्रदेशातील संजय सरोवरातून पाण्याचा विसर्ग सुरु आहे. त्यामुळे वैनगंगेच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. तुमसर तालुक्यातील बपेरा आंतरराज्यीय पुलावरुन पाच ते सहा फुट पाणी वाहत आहे. दोन्ही राज ...
नागपूरसह ठाणे व पुणे येथील प्रादेशिक मनोरुग्णालयांमध्ये ‘सेंटर फॉर एक्सलन्स’ स्थापन करून मानसिक आरोग्याशी संबंधित अभ्यासक्रम सुरू करण्याचा निर्णय सोमवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. ...
अनेकदा याच रक्तदानातून एचआयव्ही बाधाही होते. हा धोका कमी करण्यासाठी व एचआयव्हीला प्रतिबंध घालण्यासाठी राज्य रक्तसंक्रमण परिषदेच्यावतीने रक्तदान करताना रक्तदात्याकडून आधार कार्ड घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परंतु या संदर्भात तुर्तासतरी सक्तीचे आदे ...
गणेश विसर्जनादरम्यान कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी गणेश मंडळांनी सामाजिक जबाबदारीचे भान ठेवून उत्सव साजरा करावा, असे मत चंद्रपूर अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांनी केले. उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय गडचांदूरच्या विद्यमाने गडचांदूर येथील ...