मध्य प्रदेशातील चौराई प्रकल्पातून पाणी सोडल्याने तोतलाडोह प्रकल्पातील जलसाठा मंगळवारी सायंकाळी ५ पर्यंत ९० टक्के झाला आहे. जलसाठा ९५ टक्क्यावर पोहचल्यास प्रकल्पातील पाणी सोडावे लागणार आहे. ...
कचऱ्यापासून वीजनिर्मितीवर आधारित लघुटाचे डिजिटल सादरीकरण करण्यात आले होते. यावर ४ लाख १० हजार ६४० रुपये खर्च करण्यात आले. परंतु हा प्रकल्प बारगळला आहे. मात्र लघुपटावरील खर्च महापालिका आपल्या तिजोरीतून करणार आहे. ...
शाळकरी मुलीला मोटरसायकलवर बसवून नेऊन दोघांनी तिच्यावर बलात्कार केला तर दोघांनी तिचा विनयभंग केला. हिंगणा पोलीस ठाण्याच्या हद्दीत रविवारी ८ सप्टेंबरच्या रात्री घडलेल्या या घटनेनंतर सदर मुलीचे पालक आणि आरोपीच्या पालकांमध्ये जोरदार वाद झाला. ...
मागील ७० वर्षात धर्मनिरपेक्षता आणि सांप्रदायिकता या दोन शब्दांचा उपयोग लोकशाहीमध्ये राजकारण्यांनी हवा तेव्हा आणि हवा तसा गरजेप्रमाणे केला, असा आरोप डॉ. कुमार विश्वास यांनी केला. ...
जिल्ह्यातील तीनही शिबिराकरिता १०० टक्के विद्यार्थ्यांना उपस्थित ठेवण्याची जबाबदारी शिक्षण विभागातील शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, विषय साधन व्यक्ती, विशेषतज्ज्ञ, संसाधन शिक्षक, मुख्याध्यापक, शिक्षक यांच्यावर सोपवण्यात आली आहे. ...
सावनेर तालुक्यातील मांडवी या पारधी बेड्यात सुरु असलेल्या दारूच्या अड्ड्यावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकावर दारुमाफियांकडून हल्ला करण्यात आला. मंगळवारी सकाळी ७.३० च्या सुमारास ही घटना घडली. ...
यवतमाळ शहरातील प्रभाग ५ मध्ये येणाऱ्या आदर्शनगरात घडला. नगरपरिषदेने शहरात ३० कृत्रिम टाके तयार करण्याचे नियोजन केले. दरवर्षीच कृत्रिम टाके व विहीर सफाईच्या नावाने निधी लाटला जातो. यावर्षीसुद्धा बाप्पाच्या विसर्जनाला सुरुवात होवूनही कुठेच कृत्रिम टाके ...
भाषेसाठी सरकारकडे होणारा पत्रव्यवहार डस्टबीन भरण्याचा प्रकार झाला आहे. त्यामुळे मराठीची चळवळ राजकीय दृष्टीने अदखलपात्रच आहे, अशी खंत मराठी अभ्यास केंद्राचे अध्यक्ष व राजकीय विश्लेषक डॉ. दीपक पवार यांनी व्यक्त केली. ...