पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत किरायेदार, घरमालक, समाजातील आर्थिक दुर्बल घटक, बेघर, निराधारांना घरकुलाचा लाभ दिला जातो. असे असताना वर्धा शहरात केवळ ज्यांची घरे भाडेतत्त्वावर आहेत, केवळ त्यांचेच आवेदन स्वीकारण्यात आले आहे. ज्यांचे स्वत:चे झोपडे अथवा कुडा ...
गावात फेरफटका मारला असता काही लोक जुगार खेळताना आढळून आले. त्यामुळे त्यांनी त्या जुगार खेळणाऱ्याला हटकल्याने जुगार खेळणाऱ्यांनी बाचाबाची केली. याचे रुपांतर मारहाणीत होऊन जुगार खेळणाऱ्यांनी काठी व गोट्यांनी हल्ला चढविला. यात मारोती सिडाम यांच्या डोक्य ...
सेलुतील गणपतराव जोशी आणि आबाजी वऱ्हाडपांडे यांनी १८९९ मध्ये लोकमान्य टिळकांना सेलू येथे आणले होते. त्यांच्या हस्ते येथील मारवाडी मोहल्ल्यात गणेशमूर्तीची स्थापना केली होती. त्यावेळी या मंडळात बारा जणांचा सहभाग असल्याने लोकमान्य टिळकांनी या मंडळाचे नाम ...
आपल्या कार्यक्रमातून इतर समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या जाऊ नये, आपल्या आनंदातून दुसऱ्याला दु:ख होऊ नये, एवढी काळजी घेत उत्सव शांततेत, दुर्घटना विरहित पार पाडावेत. उत्सवाच्या काळात पोलीस विभागातील कर्मचाऱ्यांवर प्रचंड ताण असतो. त्यामुळे आपल्या परि ...