आजच्या धावपळीच्या युगात निवांतपणे सण साजरे करण्यासाठी लोकांकडे वेळेचा अभाव आणि इतर गोष्टी लक्षात घेता पोळ्याच्या सणाची संस्कृती, परंपरा टिकवून ठेवणे मोठे आव्हानात्मक ठरत आहे. आजही पोळ्याचा सण संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. ...
नगर परिषदेंतर्गत येणाऱ्या सर्व क्षेत्रासाठी शासनाकडून प्राप्त होणाऱ्या निधी अंतर्गत विकास कामांचा आराखडा मंजुरी व निर्णय या सभेत घेण्यात येणार होता. या विषयाला घेऊन मंगळवारी (दि.२७) ही विशेष सर्वसाधारण सभा बोलाविण्यात आली होती. मात्र माजी नगराध्यक्ष ...
देशात मृत्यूच्या एक टक्का जरी नेत्रदान झाले तरी संपूर्ण देशाची बुबुळाची गरज भागविल्या जाऊ शकते. यामुळे प्रत्येकाने मरणोत्तर नेत्रदानाचा संकल्प करावा, असे आवाहन पद्मश्री खा. डॉ. विकास महात्मे यांनी केले. ...
काश्मीरप्रमाणे आता विदर्भाबाबतही हाच निर्णय घ्यावा आणि स्वतंत्र विदर्भ राज्याची निर्मिती करावी, असे विचार विदर्भवादी मान्यवरांच्या चर्चेतून पुढे आले. ...
मलेरिया हा आजार देशातील पाच देशांत आढळत असून त्यात भारत एक देश आहे.यामुळे मलेरिया आपल्या देशात किती मोठी समस्या आहे हे कळते. मात्र यापासून घाबरून जाण्याचे कारण नाही, कारण वेळीच उपचार केल्यास मलेरिया बरा होऊ शकतो असे प्रतिपादन बालरोग तज्ज्ञ डॉ. प्रदीप ...
नागपुरातील शासकीय न्यायवैद्यक शास्त्र (फॉरेन्सिक सायन्स) विज्ञान संस्थेच्या विद्यार्थ्यांनीही खारीचा वाटा उचलत पूरपीडितांच्या मदतीसाठी निधी जमा करून पाठविला. ...