उच्च न्यायालयाने मध्यस्थ म्हणून नेमलेल्या वकिलाच्या कक्षात वादग्रस्त बिल्डर विजय डांगरे यांनी आपल्याला धमकी दिल्याची तक्रार प्रदीप नीळकंठ खोडे यांनी सक्करदरा पोलिसांकडे नोंदवली आहे. सोमवारी दुपारी घडलेल्या या घटनेमुळे आपल्या जीवाला धोका असल्याची भीती ...
कमी किमतीत महागड्या वस्तू देण्याचे आमिष दाखवून देसाईगंजवासीयांना लाखो रुपयांनी गंडविणाऱ्या शिफा उर्फ शबाना व तिचा पती राज मोहम्मद चौधरी यांना देसाईगंज पोलिसांनी उत्तरप्रदेशातील बहेरमपूर जिल्ह्यातून अटक केली. ...
प्रतिबंधित ड्रग्स औषधाच्या रूपाने युरोप-अमेरिकेत निर्यात करणाऱ्या जितेंद्र बेलानी नामक व्यापाऱ्याला अमेरिकेच्या फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टीगेशनने (एफबीआय) अटक केल्याचे वृत्त सर्वत्र खळबळ निर्माण करणारे ठरले आहे. या पार्श्वभूमीवर, अन्न व औषध विभागाच्य ...
उन्हाळ्यातील दोन महिन्यांच्या सुट्यानंतर २६ जूनपासून शाळा सुरू होत आहेत. विद्यार्थ्यांचा पहिला दिवस उत्साहात जावा, शाळेत आनंदाचे वातावरण निर्माण व्हावे, यासाठी प्रत्येक शाळेने विद्यार्थ्यांच्या स्वागत समारंभाचा कार्यक्रम आयोजित करावा, असे निर्देश शिक ...
विदर्भातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन नदीजोड प्रकल्पाच्या कामाला गती देण्यात यावी अशी मागणी खासदार रामदास तडस यांनी लोकसभेमध्ये नियम ३७७ अंतर्गत केली. वर्धा व अमरावती जिल्ह्यांसह विदर्भात दुष्काळी परिस्थिती बिकट आहे. ...
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना साथ मिळाली ती रमाबार्इंची. प्रतिकूल परिस्थितीवर मात करून वेळप्रसंगी समाजाचा रोष पत्करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सोबतीला त्या खंबीरपणे उभ्या राहिल्या त्यामुळे त्यांनी आपले वेगळे अस्तित्व जगासमोर निर्माण केले, ...
अगामी विधानसभा निवडणुका विचारात घेता महापालिकेच्या स्थायी समितीच्या वर्ष २०१९-२० च्या प्रस्तावित अर्थसंकल्पात घोषणांचा पाऊ स पडण्याची शक्यता आहे. यामुळे अर्थसंकल्प तयार करण्यासाठी चांगलीच कसरत करावी लागली. बुधवारी सकाळी ११ वाजता महाल येथील टाऊ न हॉल ...
भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अजनी रेल्वेस्थानक परिसरातील ४४.४ एकर जागेत जागतिक दर्जाचे इंटर मॉडेल स्टेशन बांधणार आहे. त्यावर एक हजार रुपये खर्च अपेक्षित आहे. त्याचा प्रस्ताव मध्य रेल्वेच्या मुख्यालयाला सादर करण्यात आला आहे. ...
शाळेचा पहिला दिवस विद्यार्थ्यांसाठी आनंददायी ठरावा आणि वर्षभर विद्यार्थ्यांना शाळेची ओढ राहावी म्हणून शिक्षण विभागाने प्रवेशोत्सवाचे आयोजन केले आहे. शिक्षणाधिकाऱ्यांनी सर्व पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांना पत्र पाठवून प्रवेशोत्सवाच्या नियोजनाची ...
कुपोषणासह बालमृत्यूची समस्या सोडवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत असल्याचा राज्य सरकारचा दावा पुन्हा एकदा फोल ठरला आहे. नागपूर जिल्ह्यातील १३ तालुक्यात गेल्या वर्षभरात शून्य ते पाच वर्षे वयोगटातील २७६ बालमृत्यू झाल्याचे उघड झाले आहे. ...