४० वर्षांपूर्वी अंगारा गावात लावलेल्या लोखंडी वीज खांबांपैकी सुमारे २७ खांब जीर्ण झाले आहेत. सदर खांब कोसळून कधीही जीवितहानी होण्याचा धोका असल्याने सदर खांब महावितरणने बदलवावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. ...
रूग्णवाहिकेने गोंडपिंपरीवरून केवळ आष्टीपर्यंत सोडण्यात आले. आष्टीवरून स्तनदा माता काळीपिवळी वाहनाने आलापल्लीला पोहोचली. आलापल्ली बसस्थानकावरून रात्री ७ वाजता एटापल्ली येथे पोहोचली. प्रवासामुळे स्तनदा माता व बाळाची प्रकृती चांगलीच खालावली. ...
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षणासाठी सिरोंचा येथे यावे लागते. ग्रामीण भागातील शेकडो विद्यार्थी सिरोंचा येथे शिक्षण घेतात. तसेच ग्रामीण भागातीलही नागरिक विविध वस्तू खरेदी करण्यासाठी व प्रशासकीय कामांसाठी सिरोंचा येथे ये ...
डॉ. दाभोळकर मॉर्निंग वॉक करीत असताना २० ऑगस्ट २०१३ ला सनातन संस्था व हिंदू जनजागृतीच्या साधकांनी गोळ्या झाडून हत्या केली. सीबीआयच्या अहवालाप्रमाणेच समितीचे मत सुरुवातीपासूनच होते; परंतु तपासयंत्रणांनी त्याकडे कानाडोळा केला. मात्र, तपासाअंती समितीचे भ ...
शहरालगतच्या सावंगी (मेघे) येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत सातवीपर्यंत वर्ग आहेत. या शाळेच्या मुख्याध्यापिका मृणालीनी पखाले यांनी २०१८-१९ च्या शैक्षणिक सत्रामध्ये स्वत: चे व एका सहाय्यक शिक्षकाचे पद वाचविण्यासाठी ३० सप्टेंबर २०१८ च्या संच मान्यतेकरिता त ...
टोल वसुलीतून २०१७ पासून आतापर्यंत टोल नाक्याचे सहायक लेखा व्यवस्थापक विजया रामाराव कोंडामरू (४१) रा. कवाली नेल्लोर (आंध्रप्रदेश) व सहायक उपव्यवस्थापक हर्षित टिपूलाल अग्रवाल (४०) रा. व्यंकटेश सिटी, बुटीबोरी या दोघांनी मिळून १ कोटी २४ लाख ८० हजार रुपया ...
आष्टी तालुक्यातील वर्धा नदीच्या पात्रात ईस्माईलपूर वाळू घाट आहे. या वर्धानदीच्या पात्राचा निम्मे भाव अमरावती तर निम्मे भाग वर्धा जिल्ह्याच्या हद्दीत येतो. नियमानुसार वर्धा जिल्ह्यातील आठ घाटांच्या लिलावा दरम्यान ईस्माईलपूरच्याही वाळू घाटाचा लिलाव करण ...
ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना नियुक्ती देण्याचा नियम असतानाही भरती प्रक्रीया थांबली आहे. याच प्रश्नावर ५ ते ८ मार्चपर्यंत बेमुदत आंदोलन करण्यात आले होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी भरती प्रक्रिया अंतिम टप्यात असल्याचे लेखी आश्वासन दिले होते. ...
दिव्यांग व्यक्तिही समाजाचा अभिन्न अंग असून समाजातील प्रत्येक घटकात त्यांचे समायोजन व्हावे म्हणून निवडणूक प्रक्रि येत त्यांचा महत्त्वाचा सहभाग नोंदविण्याकरीता त्यांनी विधानसभास्तरावर मतदारसंघात बैठक घेण्याचे निर्देश दिले. ...