शासनाने कोट्यवधी रुपये खर्च करून दिग्रस येथे बसस्थानक व आगाराची निर्मिती केली. परंतु सध्या हे बसस्थानक समस्यांनी ग्रासलेले आहेत. या परिसरात ठिकठिकाणी खड्डे पडले. त्यात पावसाचे पाणी साचून गटार झाले आहे. त्यामुळे प्रवाशांना त्रास होत आहे. ...
अविनाश खंदारे व त्यांच्या अर्धांगिनी उषाताई खंदारे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. पैनगंगा नदीपात्रात झालेले शेतकरी आंदोलन, सावळेश्वर येथील माधवराव रावते या शेतकऱ्याची आत्महत्या अशा विविध घटनांच्या वृत्तांकनातून त्यांनी शेतकऱ्यांसाठी कार्य केले. ...
शहरातील कचरा संकलन योग्यप्रकारे व्हावे,यासाठी दोन स्वतंत्र कंपन्यांची नियुक्ती केली जाणार आहे. विधानसभा निवडणुकीनंतर शहरात कचरा संकलनाची नवी यंत्रणा कार्यरत होण्याची शक्यता आहे. ...
श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावतीद्वारा संचालित स्थानिक धनवटे नॅशनल कॉलेजच्या प्राचार्यपदी नियुक्त झालेले डॉ. सुरेंद्र रामचंद्र जिचकार यांची नियुक्ती अपात्र असल्याचा आरोप डॉ. रवींद्र शोभणे व डॉ. एस.एम. वानखेडे यांनी केला आहे. ...
एक लाखाची खंडणी मागणारा कथित शिवसेना उपजिल्हा प्रमुख रविनिश पांडे ऊर्फ चिंटू महाराज अद्यापही मौदा पालिसांच्या हाती लागला नाही. आश्चर्याची बाब म्हणजे पोलीस त्याचा शोध घेत असताना तो चक्क शिवसेना नेते व युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या जनआशीर्वाद या ...
मंगळवारी २७ ऑगस्ट रोजी अधिसूचना काढून बरखास्तीवर अधिकृत शिक्कामोर्तब केल्याने १९३६ मध्ये स्थापन झालेल्या नासुप्रचे प्राधिकरणाचे अधिकार संपुष्टात आले आहे. ...
तोतलाडोह या सर्वात मोठ्या प्रकल्पात दोन दिवसात रेकॉर्डब्रेक १८ टक्के जलसाठा वाढला आहे. मंगळवारी प्रकल्पातील साठा ३० टक्क्यांवर पोहचला. काही दिवसांपूर्वी म्हणजे ९ ऑगस्टला तोतलाडोहमधील जलसाठा शून्यावर होता, हे विशेष! ...
आपल्या सफाईदार कोरीव कामातून सागावान लाकडापासून नंदी बैल तयार केले ते नंदी बैल हातोहात विकले जात असून त्यांना यातून ५० हजार रुपयांचे उत्पन्न सुध्दा मिळाल्याने काष्ठ कलेतून त्यांच्या जिवनाला सुध्दा आकार मिळत आहे. ...
मतदारांना विविध सोयी-सुविधा तसेच त्यांच्या अनेक अडी-अडचणी आणि समस्यांचे निराकरण करण्याचे उद्दिष्ट प्रशासनाकडून नियोजित करण्यात आले असून जिल्हाधिकारी डॉ.कादम्बरी बलकवडे यांच्या अध्यक्षतेखाली सर्व विभागप्रमुखांची विभागनिहाय विधानसभा निवडणूक तयारी पूर्व ...