वरुणराजाने उशिरा का होईना कृपादृष्टी ठेवल्याने सध्या जलाशयाची पाणीपातळी चांगलीच वाढली आहे. काही फुल्ल झाले असून सांडव्यावरून पाणी वाहत आहे. त्यामुळे अनेकांमध्ये उत्साह संचारला असून सेल्फी काढून सोशल मिडीयावर पोस्ट करीत आहे. पण, या पाण्याचा उन्माद न क ...
रेल्वेच्या शौचालयांमध्ये पाणीच नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. ज्ञानेश्वरी एक्स्प्रेसमधून नागपुरात पोहोचलेल्या महिलेने या प्रकारावर संताप व्यक्त करीत उप स्टेशन व्यवस्थापक कार्यालयात लेखी तक्रार नोंदविली आहे. ...
लाडक्या बाप्पाचे आगमण आणि गौरी विसर्जन एकाच दिवशी असल्याने शास्त्री वॉर्डातील पुरपिडीत वसाहतीतील महिला गौरी विसर्जनासाठी वणा नदीपात्राच्या कवडघाट घाटावर गेल्या होत्या. यात मृत रिया रणजित भगत (३२) यांच्यासोबत त्यांचा दहा वर्षाचा मुलगा अभय व तेरा वर्षा ...
मागील दोन महिन्यांपासून मेळघाट व्याघ्र प्रकल्पात वावरणाऱ्या ई-१ या वाघिणीला सोमवारी सायंकाळी गोरवाडा आंतरराष्ट्रीय प्राणीसंग्रहालयाच्या बचाव केंद्रात ४.४५ वाजता दाखल करण्यात आले. ...
मानव विकास मिशन जिल्हाधिकारी कार्यालय व महिला आर्थिक विकास महामंडळ जिल्हा कार्यालय गडचिरोलीच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा कौशल्य विकास रोजगार निर्मिती योजनेअंतर्गत दुग्ध संकलन केंद्र सहकारी नोंदणीपूर्व एकदिवसीय कार्यशाळा २७ ऑगस्ट रोजी मार्र्कंडादेव ये ...
आश्रमशाळेच्या कामावर घेऊन न्याय देण्यात यावा, अशी मागणी आदिवासी विकास विभागाअंतर्गत रोजंदारी वर्ग ३ व ४ कर्मचारी संघर्ष संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात नाशिक येथील आदिवासी विकास विभागाच्या आयुक्तांना निवेदन देण्यात आले. ...
मागील दीड महिन्यांपासून दरदिवशी पाऊस येत असल्याने नागरिक कमालीचे त्रस्त झाले आहेत. पाऊस थांबण्याची अपेक्षा करीत आहेत. सोमवारी दिवसभर आकाश स्वच्छ होते. त्यामुळे रात्री पाऊस येणार नाही, असा अंदाज होता. मात्र सोमवारी पहाटे ४ वाजेपासून पावसाला सुरूवात झा ...
जिल्ह्यातील २०० गावांत एक गाव एक गणपती ही संकल्पना राबविली जात आहे. मात्र बहुतांश गावात एकपेक्षा जास्त सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आहेत. त्यांच्याकडून मंडप व सभोवतालच्या परिसरात विद्युत रोषणाई केली जाते. हजारो बल्ब लावले जात असल्याने मोठ्या प्रमाणात वी ...