ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
लोकशाहीत पंतप्रधान किंवा राष्ट्रपती कधीच सार्वभौम असत नाही. सार्वभौम असते ती सामान्य जनता. या देशात हातात शस्त्र घ्यायला बंदी आहे; परंतु मतदान करण्याचा अधिकार आहे. ...
शहरातील मालटेकडी परिसरातील पोलीस पेट्रोल पंप ते कॅम्पकडे जाणाऱ्या मार्गावर नित्याने मोकाट गुरांचा ठिय्या दृष्टीस पडतो. येथे भरधाव ये-जा करणाºया वाहनचालकांचे नियंत्रण सुटून अपघात घडत आहेत. शाळकरी मुले सायकल, दुचाकी वाहनांनी येथून ये-जा करतात. ...
तपासाची चक्रे फिरवून यातील आरोपी मोहंमद आबीद मोहंमद हारूण (२०, रा. कालीमाता झोपडपट्टी, परतवाडा) हा असल्याचे निष्पन्न झाल्याने लागलीच त्याला अटक करण्यात आली. त्याने खुनाची कबुली दिली. आरोपीने रामू यास खापरखुंडी शिवारात नेऊन त्याचेजवळ पैसे असतील म्हणून ...
आरोग्य विभागाद्वारा गणेशोत्सव मार्गांची दैनंदिन साफसफाई व आरोग्य विषयक दैनंदिन फवारणी करावी, विसर्जन ठिकाणी निर्माल्याकरिता स्वतंत्र व्यवस्थापन करावे, विसर्जन स्थळी मोबाईल टॉयलेटची व्यवस्था करणे, प्राथमिक आरोग्य पथक अॅम्बुलन्ससह सज्ज ठेवणे तसेच आवश् ...
येथील हुतात्मा स्मारक येथून डॉ. महेंद्र गणविर, सिनेट सदस्य शिलवंत मेश्राम यांच्या नेतृत्वात काढण्यात आलेला मोर्चा गांधी चौक, पोस्ट आॅफीस चौक, बसस्थानक चौक होत त्रिमुर्ती चौकात धडकला. येथे मोर्च्याचे रुपांतर सभेत झाले. सभेला उपस्थित पदाधिकाऱ्यांनी मार ...
लोकसभा निवडणुकीसाठी असलेले मुळ मतदान केंद्र याही निवडणुकीसाठी घेण्यात येणार असून जिल्ह्यात १२०६ मतदार केंद्र राहणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले आहे. या केंद्रांसाठी पाच हजार ३१४ कर्मचारी नेमण्यात येणार आहे. त्यामध्ये मतदान केंद्राध्यक्ष १३२९, ...
साकोली येथील नरेश तिडके आपल्या परिवारासह राहत होते. सहा वर्षापुर्वी आजाराने त्यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुली व एक मुलगा असा परिवार होता. वडिलांच्या निधनानंतर आईच्या आधाराने राहत होती. परंतु ऑगस्ट महिन्यात नरेशची पत्नी निशा हिचाही आजा ...
सिंदेवाही तालुक्यातील नागपूर-चंद्रपूर, नवरगाव-पाथरी, शहरातील जुना बसस्थानक शांतीभूषण रेस्टारंटसमोर मोठा खड्डा पडला आहे. या परिसरात अनेकदा छोटे-मोठे अपघातही झाले आहेत. अनेकाना दुखापतसुद्धा झाली आहे. मात्र तरीसुद्धा दुरुस्ती करण्यात आली नाही. सिंदेवाही ...
पूर ओसरल्यानंतर तलाठयांच्या चमुने बाम्हणी गावातील बाधीत घरांचे सर्व्हेक्षण केले. या सर्व्हेक्षणात या चमुला बाम्हणीतील ३५० घरांना बाधा पोचली असल्याचे आढळून आले. तर ३९ घरे अंशत: पडली असल्याचे दिसून आले. नुकसानीनुसार या आपदग्रस्तांना लवकरच नुकसानभरपाई द ...
किरण बगमारे यांनी दोन हजार लोकवस्तीच्या जुगनाळा गावाला हागणदारीमुक्त करण्यात मोलाची भूमिका बजावली. तसेच गावातील महाविद्यालयीन मुलांचा युवकगट, १९ महिला बचत गटातील २१५ महिलांचा स्वतंत्र महिला गट तयार करुन गावात स्वच्छतेबाबत जागृती करण्याचे महत्त्वाचे क ...